Jalgaon Latest News

Jalgaon News : शेतकऱ्यांनो, ही नोंदणी केलीय का? 25 एप्रिलपर्यंत करता येणार

जळगाव : केंद्र व राज्य शासनाकडून हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज गेल्या वर्षी भरण्यात आले होते. मात्र, फळपीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या ...

ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात घसरण, पण चांदी हजार रुपयांनी महागली

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीने सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठल्यानंतर काल मंगळवारी सोने दरात पुन्हा घसरण दिसून आली. अर्थात जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा ...

Jalgaon News : १०वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

जळगाव : जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सन २०१३ पासून ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि ...

जळगाव जिल्ह्यातील सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; अशा आहेत तारखा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच (Jalgaon Sarpanch Election 2025) पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित ...

जळगावात गुलाबी हरभऱ्याच्या दरात चढ-उतार, दोन आठवड्यात दोन हजारांची घसरण

जळगाव : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे जळगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. एकीकडे आवक वाढत असताना, दुसरीकडे भावात चढ-उतार होत आहे. मार्च ...

दुर्दैवी! आंघोळीसाठी नदीपात्रात गेले अन् परतलेच नाही, नेमकं काय घडलं?

यावल : तालुक्यातील अंजाळे येथे सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजेदरम्यान आंघोळ व कपडे धुण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तिघांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

जळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बाबासाहेबांना अभिवादन

जळगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. जळगाव ...

जळगावच्या सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने ‘ऑल टाइम हाय’

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी भाववाढ झाली. सोने जीएसटीसह ९६ हजार ६१४ ...

जळगाव रेल्वे स्टेशनमधील प्रवासी सोयीसुविधांमध्ये पडणार भर

जळगाव : रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अखेर जळगाव स्टेशनचा बांधकाम आराखडा निश्चित झाला आहे. अमृत भारत ...

खुशखबर! जळगाव जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून समाधानकारक आणि सरासरीपेक्षा दीडपट अधिक पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा किंवा अन्य जलसंवर्धन योजनांच्या माध्यमातून ...