Jalgaon News

प्रवाशांना आरामदायी सफर; जळगावला मिळणार 178 बसांचा ताफा

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ने जिल्ह्यासाठी तब्बल 178 नवीन बसेस मंजूर ...

घोडेगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; ५० पाईप टाकून १५० चे बिल उचलले! संतप्त ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण”

चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव (खराडी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी ...

एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक; तीर्थदर्शन योजनेवर प्रश्नचिन्ह ?

राज्यातील सत्ताकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत,एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही महत्त्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारकडून ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात आहे. ...

धक्कादायक: एकतर्फी प्रेमातून वर्षीय २० तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी…!

जामनेर तालुक्यातील पहूर येथे एकतर्फी प्रेमातून वीस वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास पहूरजवळील हिवरी–हिवरखेडा फाट्याजवळ ...

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? विधानसभेत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भावनिक आठवणींना ...

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता; तापमानात मोठी वाढ, नागरिक उकाड्याने हैराण…!

जिल्ह्यासह जळगाव शहरातून थंडीने अखेर काढता पाय घेतला असून आता उन्हाचा चटका स्पष्टपणे जाणवू लागला आहे. रविवारी (२२ फेब्रुवारी) जळगाव शहराचा पारा तब्बल ३५.४ ...

जळगाव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न…

जळगाव जिल्ह्याची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या ...

आत्ता जळगावची केळी ‘एआय’च्या बळावर घेणार ग्लोबल भरारी….

Jalgaon : देशात सर्वाधिक केळी लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळख असलेला जळगाव आता तांत्रिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे. केळी उत्पादनात अव्वल असलेला जिल्हा निर्यात ...

चेन्नई च्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन तरुण गेले वाहून ;तर जामनेरच्या युवकाचा शोध सुरू

तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेत भंडाराच्या मयुरी उर्फ माई हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू ...

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं-चांदीत मोठी उसळी; सोनं-चांदीचे भाव ‘इतक्या’ लाखांच्यावर, ग्राहक झाले हैराण…!

गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतानाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने मोठा धक्का दिला आहे. मौल्यवान धातूंनी अचानक मोठी झेप घेतल्याने ग्राहकांचे ...