Jalgaon News

बँकांमध्ये 32 कोटी रुपये ‌‘ईकेवायसी’च्या फेऱ्यात! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान लाभासाठी ईकेवायसी आवश्यकच

By team

Jalgaon News : गत वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बिगरमोसमी तसेच मॉन्सूनच्या अतिवृष्टीमुळे दीड लाखाहून अधिक क्षेत्र बाधित झाले होते. शासनस्तरावरून या नुकसान ...

Jalgaon News: सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आमदार खडसेलेवा पाटीदार समाजाच्या सोहळ्यात 23 वधू-वरांचे शुभमंगल

By team

Jalgaon News : सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळण्यासाठी सद्यःस्थितीत सामूहिक विवाह सोहळा ही एक काळाची गरज बनली आहे. समाजाची बांधिलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन ...

खुशखबर! जळगावकरांना लवकरच मिळणार ८६ हजार नवीन घरकुल

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यासाठी ९०,१८८ घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे ...

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संवेदनशीलता, मुक्या जीवांसाठी दाखवली तत्परता!

जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी ...

MP Smita Wagh : जळगाव विमानतळाच्या विकासाला मिळणार वेग

Jalgaon News : सॅक बार, ट्रॉली आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठीच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सेवा ...

खुनाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला, भादलीत माजी उपसरपंचासह भुसावळमध्येही सराईत गुन्हेगाराची हत्या

By team

जळगाव: जळगाव तालुक्यात भादली येथे क्षुल्लक वादातून माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (मूळ रा. कानसवाडा, ह. मु. भादली, ता. जळगाव) यांचा धारदार शस्त्राने, तर ...

जळगावात चाललंय तरी काय? मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर आता धरणगावातही घडला संतापजनक प्रकार, अल्पवयीन अत्यावस्थ 

Jalgaon News : राज्यात सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातही महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. नुकतीच मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई ...

जळगाव जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’च्या कामात भ्रष्टाचार, एकनाथ खडसेंचा आरोप

Jalgaon News : जल जीवन मिशन योजनेतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून, ग्रामीण जनतेला या सुविधांचा लाभ मिळण्यासाठी ...

Jalgaon News : जळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

जळगाव : आर्थिक वर्ष संपण्यात अवघे काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेमका काय आहे ...

अमळनेरातील अनैतिक कृत्यांचे ‘पंजाब कनेक्शन’! युवतीच्या अपहरणानंतर खळबळ, अनेक प्रकार येताय समोर

By team

अमळनेर : गेल्या आठवड्यात अमळनेर येथील तांबेपुरा भागातून एका युवतीस फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याप्रश्नी पोलीस प्रशासन ...