Jalgaon
अमळनेरात मालगाडीचे डबे घसरले, सुदैवाने जीवितहानी टळली
अमळनेर : शहरातून मालगाडी घसरल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार, १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रताप महाविद्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. या प्रकाराने ...
जिल्हा वार्षिक योजनेत नाविण्यपूर्ण उपक्रमांसाठी स्पर्धा
जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विभागीय स्तरावर नाविण्यपूर्ण ...
Jalgaon News : दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल! ‘गिरणा’ तून आता मिळणार फक्त बिगरसिंचनाचेच आवर्तन
Jalgaon News : जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू असून, सद्यः स्थितीत बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील मोठे हतूनर प्रकल्पात ४३.५३, गिरणा ...
Jalgaon Bus Accident: मोठा अनर्थ टळला! ट्रकने कट मारल्याने एसटी बस खड्ड्यात, आहुजा नगर जवळील घटना
Jalgaon Bus Accident: निंभोरेहून जळगावला येणाऱ्या एसटी बसला आहुजा नगर स्टॉपजवळ ट्रकने कट मारल्यामुळे समांतर रस्त्याच्या खड्ड्यात बस उतरली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये अडकली ...
Balloon dam : वाळू तस्करांच्या सोयीसाठीच बलून बंधाऱ्यांची बोळवण ! राजकीय डावपेच-श्रेयवाद अन् शासन-प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रकल्प अधांतरीच
Balloon dam : गिरणा नदीपात्रात बलून बंधारे होऊन सिंचनासह अन्य प्रश्न सुटतील, तर मतदारांकडे मते मागण्यासाठी जायचे कसे? तसेच नदीपात्रातून रात्रंदिवस उपसा करणाऱ्या तस्करांना ...
जिल्हाधिकारी, एसपींना ई-मेलवरून धमकीप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमा, पोलीस अधीक्षकांची भेट घेत माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत ...
अन्नदान नव्हे; विद्यादान सर्वश्रेष्ठच, स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांचे मत
जळगाव : आपण साधारणपणे म्हणतो की, अन्न हे श्रेष्ठ दान आहे; पण स्वामी विवेकानंद म्हणतात की, अन्नदान हे सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण, तुम्ही ...
बेशरम ‘लाचखोरी’ने निघाले वर्दीचे धिंडवडे
जळगाव : केळी भरून रोडने जाणाऱ्या ट्रकला थांबवून पोलिसाने ५०० रुपये लाच मागितली. पैसे नाहीत म्हणून चालकाने ५० रुपये हातात टेकले. इतकीच काय आमची ...
माल साठवण्यास जागा नसल्याचे कारण देत ‘सीसीआय’कडून कापूस खरेदी बंद
सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यात ११ केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अंतर्गत कापूस खरेदीसाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार नोव्हेंबर दरम्यान नोंदणी करीत बहुतांश शेतकऱ्यांनी ...