Latest Marathi News
Jalgaon News : धक्कादायक! माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या
Jalgaon News: जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात एका माजी नगरसेवकाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक असा हा प्रकार शहरातील ओंकारेश्वर मंदिरासमोरी ...
Sawada Crime News : कुसुब्याजवळ लहान मुले पळविणाचा संशय, दोन जणांना नागरिकांचा चोप
Sawada Crime News : लहान मुले पळविण्याच्या संशयावरुन दोन जणांना नागरिकांनी चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे हा ...
Shravan 2025 : यंदा 24 की 25 जुलै कधीपासून सुरु होणार श्रावण मास, पहिला श्रावणी सोमवार कधी? जाणून घ्या
Shravan 2025 : हिंदू धर्मात श्रावण मासला विशेष धार्मिक महत्त्व आहे. मात्र, श्रावण मास कधी सुरु होत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उत्तर ...
Maharashtra News : महायुती सरकारचा मोठा निर्णय! इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर
Maharashra News : महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. या बातमीनुसार, राज्यातील अजून एका शहराचे नाव बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील हे ...
High BP : तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या आहे का? मग, ‘या’ 4 गोष्टींची घ्या काळजी, दूर होईल समस्या
High BP : सध्याचे जीवन हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत व्यक्तीची आहारशैली चुकीची झाली आहे. चुकीची आहारशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सध्या लोकांमध्ये ...
Maharashtra Weather Update: चिंता वाढली! मान्सूनचा प्रवास रखडला, 10 जूनपर्यंत पाहावी लागणार वाट
Maharashtra Weather Update: यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. हा अवकाळी पाऊस असला तरी राज्यात मान्सूनचे लवकर आगमन होईल असे वाटत होते. मात्र, मान्सूनच्या ...
Parola News : मुख्यमंत्री माझी शाळा: बालाजी विद्यालय तालुक्यातून प्रथम
पारोळा : येथील बालाजी विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ उपक्रमात खाजगी प्राथमिक शाळा संवर्गातून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जळगाव जिल्हा ...
Parola News: वणी गड पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषधोपचार
Parola News: पारोळा येथील आई फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून एक सुप्त उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत वणी सप्तश्रुंगी माता गडावर पायी जाणाऱ्या ...
बँकांमध्ये 32 कोटी रुपये ‘ईकेवायसी’च्या फेऱ्यात! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान लाभासाठी ईकेवायसी आवश्यकच
Jalgaon News : गत वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बिगरमोसमी तसेच मॉन्सूनच्या अतिवृष्टीमुळे दीड लाखाहून अधिक क्षेत्र बाधित झाले होते. शासनस्तरावरून या नुकसान ...