Latest News
इंडिया आघाडीत पंतप्रधानाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे; ममता बॅनर्जींनी मांडला प्रस्ताव; 28 पैकी किती पक्षांचा पाठिंबा ?
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशातील २८ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा बैठक देशाची राजधानी दिल्ली येथे काल मंगळवारी पार पडली. सुमारे ३ तासांहून अधिक काळ चाललेल्या ...
मोठी बातमी! मिमिक्रीचा मुद्दा तापणार; जगदीप धनखर यांच्या समर्थनात जाट समाज…
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्या मिमिक्रीचा मुद्दा तापत आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की, “हा माझ्या समाजाचा अपमान आहे”, त्यानंतर जाट समाज त्यांच्या समर्थनात ...
मोठी बातमी! छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार ? काय आहे प्रकरण
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3 आरोपींनी ...
इंडिया आघाडीच्या बैठकीत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा ?
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची झालेली चौथी बैठकही जागावाटप आणि नेतृत्वाच्या घोषणेशिवाय पार पडली आहे. त्याचवेळी खासदारांच्या निलंबनाविरोधात आघाडीतर्फे २२ डिसेंबर रोजी ...
राज्यसभेचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब; काय आहे कारण ?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. आज लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 141 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
निलंबनाच्या कारवाईवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणालेय ?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. आज लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 141 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
पालकांसाठी “गुड न्यूज”, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर
राज्यात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. ...
संसदेतून आतापर्यंत 141 खासदार निलंबित, लोकसभा आणि राज्यसभेतून किती ?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. आज लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 141 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचं धक्कादायक पाऊल, जळगावातील घटना
जळगाव : कर्जबाजारीला कंटाळून ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील धानवड येथे आज मंगळवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना ...















