Latest News

कर्जमाफी गरजू शेतकऱ्यांनाच, महसूल मंत्री बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात त्या समितीची घोषणा करू. कर्जमाफी देताना ती गरजू शेतकऱ्यांना मिळेल, शेतीवर कर्ज काढून मर्सिडीज घेणाऱ्यांना, शेतात ...

Crime News : हॉटेलमध्ये गेलेल्या वृद्धाची चोरट्याने लांबविली बॅग

Crime News जळगाव : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करीत लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे विविध क्लुप्त्यांचा वापर करुन जेष्ठ नागरिकांना टार्गेट करीत आहेत. ...

Liquor License : पाच महिन्यांत केवळ १०५ तळीरामांनी काढला परवाना! जिल्ह्यातील दुकानदार देताहेत विनापरवानाधारकांना मद्य

उत्तम काळे Liquor License : जळगावसह जिल्ह्यात परवाना काढून ‘लिमिट’ मध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. अनेक जण परवाना न काढताही मद्यप्राशन करतात. ...

Tejas Murder Case : रिंगणगाव ग्रामस्थांच्या मोर्चानंतर एसआयटीची स्थापना

Tejas Murder Case जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा सोमवारी १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली. ...

Jalgaon News : शौचालयाच्या ठेक्यात दरमहा सात लाखांचा भ्रष्टाचार! कारवाईसाठी माजी नगरसेवक नाईक यांचे आयुक्तांना पत्र

Jalgaon News : महापालिकेच्या प्रशासक काळात शौचालयाच्या देखभाल, दुरूस्तीत दरमहा सात लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शौचालयाचा मक्ता घेणाऱ्या मे. ...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या आवळल्या मुसक्या, चोपडा पोलिसांची मामलदे शिवारात कारवाई

दरोड्याच्या तयारीने चोपड्याहून निघालेल्या रेकॉर्डवरील सहा गुन्हेगारांच्या मुसक्या चोपडा पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान यातील तीन जणांवर ...

विद्यापीठाने केले राज्य शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करार

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करारावर कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या ...

धक्कादायक ! जिल्ह्यात वर्षभरात ७५८ बालविवाह, सर्वाधिक अमळनेर तालुक्यात

जळगाव : बालिववाह रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. वर्षभरात जिल्ह्यात ७५८ बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती ...

तळोदा येथे मोकाट गुरांचा वाढला उपद्रव, नागपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी

तळोदा : शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक ...

तेजस हत्याप्रकरण : नरबळीचे कलम लावा ! मागणीसाठी रिंगणगावकरांची जिल्हाधिकारी कार्यलयावर धडक

जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा तेरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हा खून नसून नरबळीचा संशय ...