Latest News

भुसावळ शहरात बालविवाह सुरू असतानाच पोलिसांची धाड; पाच जणांवर बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल…!

भुसावळ शहरातल्या तेली समाज मंगल कार्यालयात बालविवाह लावून दिल्याचे गंभीरखट्टा उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर वधूच्या पालकांसह एकूण पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात बालविवाह ...

Big News: बंगालमध्ये राजकीय पेच;ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून बंगालमध्ये सत्तानाट्य रंगले ; राज्यपाल हस्तक्षेपाची चर्चा

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम ...

राज्यातील महिला अत्याचार प्रकरणांवर दुर्लक्ष? रोहिणी खडसे यांचा गृह विभागावर आरोप

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे गृह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. नसरापूर घटनेचा संदर्भ देत, आरोपीवर आधीच दोन वेळा ...

Big News: तामिळनाडूत राजकीय भूकंप; ‘एआयएडीएमके’मध्ये बंडाचे संकेत, विजय यांच्या टीव्हीकेकडे सत्तेची किल्ली?

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेते-राजकारणी विजय थलपती यांच्या तामिळगा वेट्ट्री काजहागम (टीव्हीके) पक्षाने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा ...

खवय्यांना महागाईचा धक्का: वडापावपासून थाळीपर्यंत 20% दरवाढीची शक्यता…!

देशासह राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगावर वाढत्या खर्चाचा ताण वाढत चालला असून, त्याचा थेट परिणाम खवय्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडापाव, स्नॅक्स ...

जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ: सोनं 3 हजारांनी महाग, चांदीत 7 हजारांची वाढ, ग्राहकांची चिंता वाढली…!

जळगाव सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतत घसरत असलेल्या दरांना आज अचानक ब्रेक लागला असून, एका दिवसातच ...

आता टोल नाक्यावर मिळणार ताजी भाजी: राज्यभरात उभारले जाणार ‘कृषी मॉल’; सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना ताज्या भाजीपाला-फळांची थेट खरेदी करता यावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय ...

माळशेज घाटात एसटी बस व स्कार्पिओचा भीषण अपघात, 3 जण ठार तर 5 जण जखमी….!

माळशेज घाटात महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण हे गंभीर जखमी झालेले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एसटी ...

महापौर येती घरा: पाणीपुरवठ्याच्या तक्रारीची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील रायसोनी नगर परिसरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत ...

‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’त ३२ जागा उपलब्ध; दरमहा मिळणार ‘इतके’ विद्यावेतन

जळगाव — केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान‘इंटर्नशिप योजने’अंतर्गत जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या फेरीत एकूण ३२ इंटर्नशिप संधी उपलब्ध झाल्या आहेत. पात्र तरुणांनी ...