Maharashtra News

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ...

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील विविध विकास प्रकल्पांना प्राधान्य, दिल्लीत अनेक नेत्यांच्या घेतल्या भेटी

राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि ...

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका; आढळले २५ रुग्ण, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात कोविड-१९ संसर्गाचे २५ नवीन रुग्ण आढळले, ज्यामुळे जानेवारीपासून राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २,३९५ झाली आहे. आरोग्य विभागाने आपल्या निवेदनात म्हटले ...

खुशखबर ! मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

मुंबई : प्रखर उन्हाचे चटके सहन करीत असलेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने रविवारी सुखद बातमी दिली. अंदमानात दाखल झाल्यानंतर झपाट्याने प्रगती करीत असलेला मान्सून महाराष्ट्रात ...

जल जीवन मिशनचा निधी केंद्राकडून तातडीने मिळावा, दिल्लीत आढावा बैठकीत ना. गुलाबराव पाटलांची मागणी

By team

नवी दिल्ली : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाने विविध कामे केली आहेत. या कामांसाठी आतापर्यंत जवळपास 2 हजार 500 कोटी रूपयांचा निधी खर्च ...

Water shortage: राज्यात पाणीटंचाईच्या झळा ! धरणसाठा आला ३८ टक्क्यांवर

Water shortage : राज्यातील धरणसाठा आता ३८.९५ टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्याने खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या ...

महिलांसाठी खूशखबर ! लाडकी बहिणनंतर आता ‘या’ योजनेचा मिळणार लाभ

Pink Rickshaw Yojana: लाडकी बहीण योजनेबरोबरच राज्यात दहा हजार महिलांना ‘पिंक ई-रिक्षा’ देण्याच्या कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे पार ...

काँग्रेसला पुन्हा दे धक्का? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा

By team

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. मागच्याच ...

Heatwave Alert : महाराष्ट्रात तीव्र उष्णतेचा इशारा, ‘या’ सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मुंबई : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान चढेच राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती काळजी ...

आजपासून दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उ‌द्घाटन

By team

नवी दिल्ली : सरहद पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून राजधानी दिल्लीत प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे ...