RSS Sarsangchalak

‘कौटुंबिक समस्या कुटुंबातच सोडवल्या पाहिजेत’, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांनी इंफाळमधील आदिवासी नेत्यांशी झालेल्या बैठकीत सामाजिक एकतेचे आवाहन केले. ते म्हणाले ...

सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

देशात गेल्या काही दिवसांत एक वेगळेच वातावरण होते. पहलगामच्या घटनेचा बदला घ्यावा अशी समाजातील प्रत्येकाची भावना होती. ही देशाची इच्छा होती. त्यानंतर भारतीय सेनेची ...

जगात अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारत मजबूत होऊ नये असे वाटते : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

By team

ऋषिकेश : मोहन भागवत म्हणाले की, काही शक्ती आमच्यात फूट पाडू इच्छित आहेत. जगात अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारताने मजबूत होऊ नये असे ...