Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

सावधान ! राज्यासह खान्देशात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अशात हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा ...

भारत-अर्जेंटिनात सहा सामंजस्य करार, खनिजे, ऊर्जा, व्यापारात सहकार्य वाढविण्यावर एकमत

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी सकाळी अर्जेंटिना येथे पोहोचले. यावेळी त्यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. ...

नितीन गडकरींनी आखला ‘मेगा मोबिलिटी प्लॅन’, हायपरलूप, इलेक्ट्रिक बसेस, रोप-वे जलद गतीने सुरू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढील पिढीच्या जन वाहतुकीसाठी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप जाहीर केला आहे. यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप आणि ...

राणीपूरमध्ये कौटुंबिक कारणातून मारहाणीत तिघे जखमी, म्हसावद पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शहादा तालुक्यातील राणीपूर गावात कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पाणी अंगणात साचल्याच्या कारणावरून घरात घुसून ...

हिवरखेडा तांड्याच्या रेशन दुकानदाराकडून काळाबाजार, ग्रामस्थांनी रंगेहात पकडला एक क्विंटल तांदूळ

पारोळा तालुक्यातील हिरखेडा तांडा येथील रेशनदुकानदाराची दादागिरी वाढतच असून रविवारी एक क्विंटल तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेतांना भानुदास ओंकार पवार व ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडला. यासंदर्भात ...

स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा आधारस्तंभ, पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत ओम बिर्ला

स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभआहे, कारण त्यांचा दररोज जनतेशी थेट संबंध येत असतो, असे प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केले. लोकसभा ...

मालीत अल कायदाच्या अतिरेक्यांकडून तीन भारतीयांचे अपहरण

पश्चिम आफ्रिकेतील माली देशातील कायेसा शहरात असलेल्या सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांचे अल कायदाच्या अतिरेक्यांनी अपहरण केले. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या ...

हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर, आयएसआयचा नवा कट उघड, एकाला अटक

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने अतिरेक्यांची नाकेबंदी केल्यानंतर आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ...

जुलै-ऑगस्टमध्ये तीन दिवस पृथ्वी फिरणार वेगाने, येऊ शकतो ‘हा’ अनुभव

या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणाची गती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दिवस छोटा होईल. ‘टाईम आणि डेट’च्या एका नवीन अहवालानुसार, ९ आणि २२ ...

भारताला मिळणार सहा आखाती देशांसाठी एकीकृत पर्यटन व्हिसा

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल मध्य पूर्वेतील प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी एकीकृत पर्यटन व्हिसा सुरू करण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत, प्रवाशांना फक्त एका व्हिसाने संयुक्त ...