महाराष्ट्र
बाजार समिती सभापती निवडीचा पेच कायम, सभापती निवडीचे राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात? १८ मे रोजी होणार स्पष्ट?
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीचे राजकीय नाट्य अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. माजी सभापती सुनील महाजन यांनी अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ८ मे ...
अमळनेर तालुक्यात खळबळ; उष्णतेमुळे चौघांचा मृत्यू, एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या…!
अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ...
यावल शहरात पोलिसांच्यावतीने ऑपरेशन वाॅश आऊट; पन्नीची दारू, सट्टा जुगार वर छापे, चार जण ताब्यात…!
पोलिसांच्या वतीने यावल शहरात ऑपरेशन वाॅश आऊट राबवण्यात आले. यात बस स्थानकाच्या आवारात अवैद्य रित्या विक्री केली जाणारी पन्नीची दारू जप्त करण्यात आली तसेच ...
पोलिओ डोस ठरला जीवघेणा? चिमुकलीचा अचानक मृत्यू; मृतदेह मांडीवर घेऊन आजोबांनी रुग्णालयात काढली रात्र, रुग्णालयातील अमानवीय प्रकाराने संताप…!
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा ...
धरणगावच्या सुरक्षिततेस नवे बळ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘मिनी फायटर’ अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण….!
धरणगाव शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अत्याधुनिक मिनी फायटर अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ...
यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध नगराध्यक्षा. छायाताई पाटील…
पावसाळ्यापर्यंत यावल शहरातील नागरिकांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झाला असून आज हातनूर धरणा च्या पाटचारीतून यावल नगरपालिकेच्या साठवण तलावात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले ...
गांधली- खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या वादातून तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला; तिघे जखमी, अमळनेर पोलिसांत गुन्हा…!
अमळनेर : गांधली परिसरात उष्टे-खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला करण्यात आल्याची ...
भुसावळ हादरलं! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाचा मृत्यू; १५ दिवस मृत्यूशी झुंज अयशस्वी….!
भुसावळ शहरातील नारायण नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त ...
जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांना मोठा धक्का…सोन्याच्या दरात तब्ब्ल ८ हजारांची तर चांदीत १५ हजारांची वाढ; आयात शुल्कात वाढ होताच परिणाम…!
केंद्र सरकारकडून आयात शुल्कात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर ...















