महाराष्ट्र

भुसावळ शहरात यशवंत कॉलनीत भरदिवसा धाडसी घरफोडी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास….!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भरदिवसा धाडसी घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून, चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण ...

वरणगाव शहरात वारंवार वीज खंडित; संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘रिकामी खुर्ची’ला हार घालून केला निषेध…!

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या वाढत्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद ...

धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे होणार नुतनीकरण; जुने बांधकाम पाडण्यास सुरवात…!

धुळे महापालिकेमार्फत पाचकंदील भागातील चारही मार्केटचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज लालबहादूर शास्त्री भाजी मार्केटचे जुने बांधकाम पाडण्यास सुरवात केली. यावेळी बघ्यांची ...

गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जळगाव तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा; कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी…!

जळगाव येथे विविध गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेत गोमातेच्या जयघोषात आपल्या मागण्यांसाठी ...

जळगावात उष्माघाताचा पहिला बळी, ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू? एसटी वर्कशॉपजवळ आढळला मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश….!

जळगाव शहरात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे एक संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या ...

कन्नड घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळली, चार प्रवासी जखमी

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भडगावहून मुंबईकडे जाणारी कार ही कन्नड घाटातील खोल दरीत कोसळली. ...

६ वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठा ट्विस्ट! रिया चक्रवर्तीला कोर्टाकडून मोठा दिलासा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या प्रकरणात सहा वर्षांनंतर एक महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. या प्रकरणाशी निगडित अमली ...

जळगाव-भुसावळकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मुंबईसाठी उद्या 2 ‘अमृत भारत एक्सप्रेस’चे लोकार्पण होणार….!

जळगावसह भुसावळमधील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ एप्रिल रोजी दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे ...

आधी बिर्याणी खाल्ली, मग कलिंगड खाल्लं, आणि काही तासातच एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू…!

मुंबई शहरातल्या पायधुनी भागात एका कुटुंबातील चार जणांनी आधी बिर्याणी खाल्ली मग कलिंगड खाल्लं यातून विषबाधा झाल्याने कुटुंबातील चारही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

मानराज पार्क चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू….!

जळगाव शहरात आज एक हृदयद्रावक अपघाताची घटना असून, मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा ...