महाराष्ट्र
भुयारी मार्गाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्गवर रास्तारोको ! इंदूर-हैदराबाद मार्गावर 5 किमी वाहनांची रांग
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा फाट्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. लोहारखेडा फाट्यावर भुयारी मार्ग उभारण्यात यावा, या ...
जळगाव महापालिकेच्या महापौर पदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची निवड…!
जळगाव जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला व भाजपाला एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी यश मिळालं, यात ...
“6 मृत्यू सांगितले, सापडले 5 मृतदेह ! अजित पवार अपघातावर संशय वाढतोय; उज्ज्वल निकम काय म्हणाले ?”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ...
आजचा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी ऐतिहासिक तरतूद, पायाभूत सुविधांवर भर- भाजपा जिल्हा सरचिटणीस, डॉ. केतकी पाटील
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महिलांच्या सर्वांगीण ...
आजचा अर्थसंकल्प सक्षम, विकसीत भारताचे स्वप्न; डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा सक्षम आणि विकसित भारताच्या स्वप्नाला बळ देणारा असल्याचे चित्र समोर आले ...
“अजित दादांची ती खुर्ची पाहताच पार्थ पवार गहिवरले”…. मारली घट्ट मिठी….!
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. सत्तेच्या राजकारणापलीकडे जाऊन हा धक्का भावनिक पातळीवर प्रत्येकाला हादरवणारा ठरला आहे. अशाच भावनांनी भरलेला एक ...
अर्थसंकल्प २०२६-२७- ‘विकसित भारता’चा भक्कम रोडमॅप; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले स्वागत
अर्थसंकल्प २०२६-२७ ला समर्थन देताना “तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भारताला महासत्ता बनवणारा अर्थसंकल्प.” असा व्यक्त केला विश्वास. नवी दिल्ली | १ फेब्रुवारी २०२६ ...
“विमान अपघातात 6 मृत्यू, पण सापडले 5 मृतदेह ? NCP नेत्याची खळबळजनक शंका”
बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात आहे. एकीकडे हळहळ व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे या दुर्घटनेबाबत काही ...
अट्रावलच्या मुंजोबा यात्रेत मोठी चोरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…!
यावल तालुक्यातील अट्रावल परिसरात भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत मंगळसूत्र चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एकाच वेळी पाच ...
अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; फडणवीसांच्या राज्यातल्या 22 सभा देखील रद्द…!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं त्यांच्यासह इतर चार जणांच देखील निधन झालं. राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपल्या सहकाऱ्याप्रती श्रद्धांजली ...















