महाराष्ट्र
Maharashtra Monsoon 2025 : तळकोकणानंतर लवकरच व्यापणार उर्वरित महाराष्ट्र
मुंबई : शेतकऱ्यांसह सर्व नागरिक चातकाप्रमाणे ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सर्वांना हवाहवासा वाटणारा, धरणीमायला तृप्त करणारा, तप्त वैशाखच्या उष्णतेपासून सुटका करणारा, पशु-पक्ष्यांची ...
दीड वर्षात साडेतीन लाख शेतकऱ्यांना ४१३ कोटींचे अनुदान, जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी १७० कोटी अनुदानाची मागणी
जिल्ह्यात गत खरीप हंगामांतर्गत मान्सूनपूर्व आणि मान्सूनसह डिसेंबर ते सद्यस्थितीत मे महिन्या दरम्यान ‘बेमोसमी’ पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या प्रभावाने हजारो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले ...
खुशखबर ! मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
मुंबई : प्रखर उन्हाचे चटके सहन करीत असलेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने रविवारी सुखद बातमी दिली. अंदमानात दाखल झाल्यानंतर झपाट्याने प्रगती करीत असलेला मान्सून महाराष्ट्रात ...
धनंजय मुंडेंना ‘क्लीनचिट’ मिळाली तर मी राजीनामा देईन ! : छगन भुजबळ
नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांनी उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे विधान केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात ...
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक आहे – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी ...
जळगावात राबिण्यात येणार अहिल्यादेवी गौरव अभियान ; डॉ. राधेश्याम चौधरी , पाहा व्हिडिओ
जळगाव : आगामी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 जयंती आहे . त्यांच्या जयंतीच्या या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय ...
तीन महिन्यांत होणार महाराष्ट्र भोंगेमुक्त ! किरीट सोमय्या यांचा दावा
मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा आवाज राज्यात यापुढे पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. एक महिन्यामध्ये मुंबई आणि तीन महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचा दावा भाजपाचे किरीट ...
यावल आदिवासी विकास प्रकल्पासह सामाजिक न्याय विभाग राज्यात प्रथम
राज्य शासनाच्या ‘सुकर जीवनमान’ अभियानासह शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत जळगाव जिल्हा समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्पाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. जिल्ह्याचे सामाजिक ...
१०० दिवस सुधारणा मोहीम ; जिल्ह्यातील आठ कार्यालयांचा राज्यस्तरीय गौरव
जळगाव : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कार्यालयांनी कामकाजात पारदर्शकता, नवोपक्रम, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीद्वारे आपली गुणवत्ता सिद्ध ...
भुजबळांना मिळाले ‘हे’ खाते, दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळात समावेश !
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्यावर विश्वास व्यक्त करत महायुती सरकारने अन्न आणि पुरवठा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. पूर्वी हे विभाग धनंजय मुंडे ...