महाराष्ट्र
आंबे खाण्यापूर्वी सावधान! आंब्यामुळे कॅन्सरचा धोका? स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक खुलासा…!
नवी मुंबईतील वाशी मार्केट येथे आंब्यांबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून आंबे लवकर पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात ...
राज्यातील महिला अत्याचार प्रकरणांवर दुर्लक्ष? रोहिणी खडसे यांचा गृह विभागावर आरोप
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे गृह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. नसरापूर घटनेचा संदर्भ देत, आरोपीवर आधीच दोन वेळा ...
खवय्यांना महागाईचा धक्का: वडापावपासून थाळीपर्यंत 20% दरवाढीची शक्यता…!
देशासह राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगावर वाढत्या खर्चाचा ताण वाढत चालला असून, त्याचा थेट परिणाम खवय्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडापाव, स्नॅक्स ...
जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ: सोनं 3 हजारांनी महाग, चांदीत 7 हजारांची वाढ, ग्राहकांची चिंता वाढली…!
जळगाव सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतत घसरत असलेल्या दरांना आज अचानक ब्रेक लागला असून, एका दिवसातच ...
माळशेज घाटात एसटी बस व स्कार्पिओचा भीषण अपघात, 3 जण ठार तर 5 जण जखमी….!
माळशेज घाटात महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण हे गंभीर जखमी झालेले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एसटी ...
नराधमांना पॅरोल नकोच, कायद्यात बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र संतापाने धुमसत आहे. या क्रूर घटनेची गंभीर ...
पारोळा तालुक्यात पाणीटंचाई; वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळी खालावली, विहीर अधिग्रहित करणार…!
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उन्हाचा तीव्रतेने परिणाम होत असून भूजल पातळी झपाट्याने खाली जात ...
पुणे पुन्हा हादरलं! ७० वर्षांच्या आजोबांकडून 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण…!
नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असताना पुणे शहरात पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. पुण्याच्या पर्वती परिसरामध्ये आजोबा कडून नववर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न आल्याचा प्रकार ...
भुसावळ- नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांना दिलासा नाहीच; स्थगितीला उच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी ६ आठवड्यांनी होणार….!
भुसावळ येथील नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. जातप्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या ...















