महाराष्ट्र
ईव्हीएमच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात स्पष्ट प्रत्युत्तर, म्हणाले…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयावर विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करण्यात आले आहे. खासकरून, संध्याकाळी 6 वाजेनंतर मतदान आकडेवारीतील अचानक वाढीवर प्रश्न उपस्थित केले गेले ...
आमदार चंद्रकांत पाटलांचा छगन भुजबळांना संतप्त सवाल, वाचा काय म्हणाले ?
Chandrakant Patil on Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ...
Jalgaon News : महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला; तलाठी गंभीर
जळगाव । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या ...
खासदार प्रताप सारंगी संसदेत कोसळले, राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप
संसद भवनात प्रताप चंद्र सारंगी यांच्या जखमी होण्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. सारंगी यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, त्यांनी धक्का दिल्यामुळे ते ...
Ram Shinde : अखेर राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड
मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ...
जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होणार, जाणून घ्या कधीपासून ?
जळगाव । जळगावसह राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून, गेल्या काही दिवसांत तापमानात झालेली घट याचा थेट परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे. थंडीचा कडाका ...
विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपच्या ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब
विधानसभा निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी ...
दिलासादायक ! सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, वाचा काय आहेत आजचे दर ?
जळगाव । सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जळगाव सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झालीय. आजचे दर ...
Mumbai Boat Capsized : नीलकमल बोट अपघातात आठ जण बेपत्ता, ७७ जणांना वाचवण्यात यश
मुंबई । मुंबईतील एलिफंटा परिसरात सायंकाळी घडलेल्या बोट दुर्घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८० प्रवाशांपैकी ...
मोठी बातमी ! मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली
मुंबई । मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेली “नीलकमल” नावाची प्रवासी बोट उरण-कारंजा भागात समुद्रात बुडाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या ...