महाराष्ट्र

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी व्हावी म्हणून धुळ्यात एकवीरा देवीची आरती

धुळे : भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी फक्त काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. आज २३ ऑगस्ट रोजी हे यान सायंकाळच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठावर ...

नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात; काय आहे प्रकरण ?

तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। अहमदनगर मध्ये एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरु होता. सनई चौघडे वाजत होते, वऱ्हाडी जमले होते. लग्नाच्या ...

जिल्ह्यात पाणी कपात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। जळगाव जिल्ह्यात पाण्याची पातळी बघता मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, ...

खान्देशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलं; माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

By team

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अवघ्या महाराष्ट्रात मुलूख मैदान तोफ म्हणून प्रचलित असलेल्या अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने ...

पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी सावध रहा!

तरुण भारत लाईव्ह न्यूज : ‘लम्पी त्वचा रोग’ हा गोवंश वर्गात होणारा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य त्वचारोग आहे. हे विषाणू ‘कॅप्री पॉक्स’ या प्रवर्गातील असून ...

संतापजनक! शाळेतच मुली सुरक्षित नाही, शिक्षकाकडून चार विद्यार्थिनीवर अत्याचार

मुंबई : शिक्षकाने शाळेतील चार मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करीत असल्याची माहिती ...

रामदास आठवलेंची शरद पवारांना मोठी ऑफर; राहुल गांधींवरुन काढला चिमटा

नागपूर : शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतली होती. या भेटीमुळे शरद पवारही लवकरच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ...

अजित पवारांबाबत जयंत पाटलांच सूचक विधान; वाचा काय म्हणाले…

तरुण भारत लाईव्ह | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार यांच्यात राजकीय सामना रंगतांना दिसत आहे. सुप्रिया सुळे, ...

“गर्दीत धारधर चाकुने वार करणार…” धमकीच्या फोनने राजकीय वर्तुळात खळबळ

Navneet Rana News: खासदार नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्याने नवनीत राणा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फडणवीसांचे जपानमधून ट्विट

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदे ...