महाराष्ट्र
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा; वाचा काय म्हणाल्या
सोलापूर : रामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह त्यांच्या ...
Chhagan Bhujbal : अंजली दमानियांच्या आरोपांना छगन भुजबळ यांचं एकाच वाक्यात उत्तर, काय म्हणाले?
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील चौकशीचं काय झालं?, असा सवाल समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या ...
संजय राऊतांना पुराव्याविना आरोप करणं भोवलं, ‘या’ कोर्टाचा दणका
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मालेगाव न्यायालयाने सुनावणीकरिता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी ...
लोकसभा निवडणूक सर्व्हे : महाराष्ट्रात काँग्रेसला फायदा? भाजपाला मिळणार इतक्या जागा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्था जनमाणसाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातही इंडिया टीव्ही व CNX चा संयक्त सर्व्हे करण्यात ...
अजित पवार यांच्या ताफ्यासमोर कांदा आणि टोमॅटो फेकून निषेध
नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्हा दौ-यावर आहेत. दरम्यान अजित पवार हे कळवण येथे जात असताना दरम्यान वणी येथे कांदा ...
संजय राऊतांनी उडवली शिंदे-फडणवीस-पवारांची खिल्ली ; वाचा काय म्हणाले
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे ...
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरु
तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने आता परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ...
अजित पवार गटाने दिला शिंदेंच्या बंडाचा दाखला, म्हणाले “आम्हालाही राष्ट्रवादी द्या”
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचा यावर यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले असून ते सुनावणीसाठी हजर आहेत. ...
Praful Patel : शरद पवार गट अपयशी, नक्की काय म्हणाले?
नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्ली कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी ही सुनावणी महत्वपूर्ण ठरणार आहे. ...
मोबाईलमध्ये मग्न, बघत-बघत थेट पोहचला रेल्वे रुळावर; पुढं काय घडलं
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील राम दिलीप जटाळे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मोबाईल ...















