राजकारण

जळगाव जिल्ह्यात १४९ गावे ग्रामपंचायती इमारतीच्या प्रतीक्षेत

जळगाव : जिल्ह्यात नविन ग्रामपंचायत इमारतीसह स्मशानभूमीची देखील १४९ गावांनी मागणी केली आहे. यासाठी पुन्हा ग्रामपंचायत विभागाला निधीची आवश्यकता असणार आहे. जिल्ह्यातील २५९ गावांना ...

राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...

योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांसह आमदारांचे जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे खामखेडा पूल व इंदूर रस्त्यासाठी संपादन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वारंवर आंदोलन करण्यात आले आहे. ...

महापालिका निवडणुकीसाठी भाजपा विरोधकांची मोट बांधणार ; ठाकरे गटाच्या बैठकीत निर्णय

जळगाव : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संघटनात बांधणीचे काम सुरू आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा विरोधकांची मोट बांधून ...

चोपडा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४१ ग्रामपंचायत आरक्षणात महिलाराज

चोपडा : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यातील ४१ ग्रामपंचायतींवर आता ‘महिलाराज’ येणार आहे. ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यासाठी चोपडा तहसील कार्यालयात ...

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचे झाले भूमिपूजन

जळगाव : क्रिटिकल केअर प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळणार असून, हा प्रकल्प जळगावच्या आरोग्य क्षेत्रातील एक मोठा टप्पा ठरणार आहे, ...

Ujjwal Nikam : राज्यसभेत पोहोचले उज्ज्वल निकम, फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद

Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीना कुमारी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या ...

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल ; ३ हजार लाऊडस्पिकर काढले

मुंबई : राज्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील ३ हजार ३६७ लाऊडस्पिकर काढण्याची ...

बळजबरीने धर्मांतरावर कठोर कारवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. जबरदस्तीने धर्मांतरणासाठी अधिक कठोर कायदा करुन, कठोर करावाई केल्याजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे नाव द्या : मनसेची मागणी

जळगाव : शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली ...