राजकारण
राज ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, डीजीपींनी घेतली दखल; काय आहे कारण ?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. ५ जुलैला राज ठाकरे यांनी एनएससीआय ...
चोपडा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४१ ग्रामपंचायत आरक्षणात महिलाराज
चोपडा : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यातील ४१ ग्रामपंचायतींवर आता ‘महिलाराज’ येणार आहे. ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यासाठी चोपडा तहसील कार्यालयात ...
Ujjwal Nikam : राज्यसभेत पोहोचले उज्ज्वल निकम, फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद
Ujjwal Nikam : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल देवराव निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीना कुमारी जैन आणि सामाजिक कार्यकर्त्या ...
बळजबरीने धर्मांतरावर कठोर कारवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा आहे. जबरदस्तीने धर्मांतरणासाठी अधिक कठोर कायदा करुन, कठोर करावाई केल्याजाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे नाव द्या : मनसेची मागणी
जळगाव : शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली ...















