राजकारण

‘संस्कृत’ भारताचा आत्मा अन् जागतिक वारसा : सरसंघचालक, संस्कृत भारतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण

नवी दिल्ली : संस्कृत ही भाषा भारताचा आत्मा आहे. ही केवळ एक भाषा नसून, भारताची संस्कृती, परंपरा आणि जागतिक दृष्टिकोनाची मुख्य आधारस्तंभ आहे. भारताला ...

अजित डोवाल यांची रियाधमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

पश्चिम आशियातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली कूटनीतिक हालचाल वेगात सुरू ठेवली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रियाध येथे भेट देत सौदी ...

पंतप्रधान मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या प्रश्नावर देशात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडेआठ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. लोकसभेत ...

धर्मांतर प्रकरणात कुणालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नाशिकमधील धर्मांतर प्रकरण गंभीर असून, यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या मॉड्युलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करणार ...

भोंदू अशोक खरातला मोठा धक्का! जवळच्या व्यक्तीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू; घात की अपघात?

राज्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात भोंदू खरातच्या जवळचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला ...

रशियातील पाकिस्तानच्या राजदूताकडून भारताचे कौतुक, म्हणाले…

इस्लामाबाद : पाकिस्तानचे राजदूत फैसल नियाज तिर्मिझी यांनी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्या अणुसुरक्षा व्यवस्थेबाबत सकारात्मक टिप्पणी केली असून दोन्ही देशांमध्ये परस्पर समजुतीवर आधारित ...

भुसावळमध्ये राजकीय खळबळ! नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडून मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारेंविरोधात तक्रार…नेमकं काय प्रकरण?

जळगावच्या भुसावळमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भुसावळ नगरपरिषदच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरोधात ...

‘कैसे हराया’ म्हणणारी नगरसेविका कारवाईच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा मधील निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मोठी शंका उपस्थित झाल्यानंतर ...

स्टेनोग्राफर भरती प्रक्रिया रद्द? भरती प्रक्रिया सुरळीत करावी जळगावात विद्यार्थ्यांकडून आमदारासह मंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्रात एमपीएससीमार्फत स्टेनोग्राफर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया थांबलेली आहे. यावर्षीही ही भरती रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली ...

अशोक खरात प्रकरणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा; “खरातला मोठा राजकीय आश्रय म्हणून कारवाईच झाली नाही”

सध्या भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे, महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदू बाबाचे नवनवीन प्रताप हे दिवसेंदिवस समोर ...