Congress
Nishikant Dubey : महिला आरक्षणाचे विधियेक आणल्याने काँग्रेसला होताय वेदना
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दि. १९ सप्टेंबर रोजी नव्या संसदेत कामकाजाला सुरुवात झाली. पीएम मोदींनी नवीन लोकसभा आणि राज्यसभेत ...
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, काय घडलं?
राजस्थान : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ जाट नेते आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते नथुराम मिर्धा यांची नात ज्योती मिर्धा यांनी आज, ...
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल, वाचा सविस्तर
जळगाव: जळगाव शहरामध्ये पिंप्राळा येथे आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सभा पार पडली.जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ दणाणली या सभेमध्ये उद्धव ठाकरे ...
राष्ट्रवादीच्या ‘स्वाभीमान’चे उसने अवसान…!
पुढारी जास्त अन् कार्यकर्ते कमी अशी ओळख असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. जिल्ह्यात मोठ्या प्रयत्नानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत एका मतदारसंघात या पक्षाला यश मिळाले. ...
गटबाजी, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
कर्नाल : भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधी पक्षीची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबायचं नाव ...
काँग्रेस आजही गांधी कुटुंबाच्याच हातात!
एकेकाळी काँग्रेस कार्यकारिणीमध्ये स्थान मिळणे ही मोठी गोष्ट मानली जायची. आज काय चित्र आहे? ३९ सदस्य, ३२ स्थायी आमंत्रित सदस्य आणि १२ विशेष आमंत्रित ...
“…तर काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही” असं का म्हणाले नितेश राणे?
मुंबई : कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...
Video : ‘प्रेम दुकानात नव्हे हृदयात राहते’, द्वेषाच्या दुकानावर भाजपचा हल्ला
‘प्रेम ह्रदयात राहतं, दुकानात नाही’ भाजपने आज एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये अशा ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसच्या परिवारवादाचे धोरण, त्यांनी केलेला ...
विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता?
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभा व विधान परिषदेतील संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. ...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नाशी घेण-देण नाही. जनतेला मोठे-मोठे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आले. १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले ...














