Dr. Mohanji Bhagwat
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक आहे – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
संघाचा देशव्यापी विस्तार आणि समाजातील स्वयंसेवकांचे एकत्रीकरण सुरू झाले. पुढील चार दशके संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट पद्धतीने कार्य करून आपल्या कर्तृत्व, आपुलकी ...
हिंदू समुदायाला एकत्र आणणे हेच संघाचे उद्दिष्ट, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
वर्धमान : हिंदू समुदायाला एकत्र आणणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट आणि कार्य आहे. कारण हिंदू हा देशातील सर्वाधिक जबाबदार समाज आहे. असे प्रतिपादन ...
रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
इंदूर : रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. अयोध्येतील प्रभू श्रीराम ...
पंच परिवर्तनांसह शताब्दी वर्षात संघाची अ.भा. कार्यकारी मंडळाची बैठक उद्यापासून
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सामजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित जीवन शैली आणि नागरिक कर्तव्य या पंच परिवर्तनांचा उल्लेख केला आहे. याच ...
माणुसकीचा विकास हीच मानवाची उन्नती सरसंघचालक: डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
भोपाळ : केवळ आर्थिक साधने आणि अधिकार प्राप्त करणे म्हणजेच विकास झाला, असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात माणुसकीचा विकास हीच मानवाची खरी उन्नती आहे ...
भारताची प्रगती काही आसुरी शक्तींना पाहावत नाहीये!
मुंबई : “जगन्नाथाच्या कृपेने भारताचा भाग्यरथ विकासाच्या दिशेने ओढला जातोय. मात्र भारताबाहेरीत काही आसुरी शक्तींना हे पाहावत नाहीये. त्यासाठी निरनिराळे विषय काढून भारतीयांमध्ये आपापसात ...