Jalgaon News
Jalgaon News : जिल्ह्यात तीन महिन्यात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मार्चमध्ये २७ जणांनी मृत्यूस कवटाळले
Jalgaon News : जिल्ह्यात नापिकी, कर्जबाजारीपणा, बँक तसेच सावकारी तगादे आदी कारणांमुळे नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्येच तब्बल ६७शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. यात एका शेतकरी ...
Hanuman Jayanti 2025 : भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे ‘अवचित हनुमान’ मंदिर, जाणून घ्या आख्यायिका
Hanuman Jayanti 2025 : रिधूर (ता. जळगाव) येथील तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते. आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड ...
Ration Card E-KYC : जळगाव जिल्ह्यातील ३०% लाभार्थ्यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप प्रलंबित, रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता
Ration Card E-KYC : जिल्ह्यात सुमारे २७ लाख ६० हजारांहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. या शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानावर जाऊन अंगठ्याच्या ठशाद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण ...
Car Theft In Jalgaon : उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जळगावात दोन महागड्या कार लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद,पोलिसांपुढे आव्हान
Car Theft In Jalgaon: शहरात दुचाकींसह चोरट्यांनी आता महागड्या कार लंपास करण्याकडे वक्रदृष्टी वळविली असून, शहरातील उद्योजकांसह दोघांची सुमारे १२ लाखांची कार उच्च तंत्रज्ञानाच्या ...
Jalgaon News : मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता
Jalgaon News : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० च्या धर्तीवर राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान २.० ची अंमलबजावणी सुरू केली आहे. या ...
Fake birth certificates : बनावट जन्म दाखले घेणारे बांगलादेशीच,किरीट सोमय्या यांचा जळगावात गौप्यस्फोट
Fake birth certificates in jalgaon : राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बनावट जन्मदाखले मिळविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ...
जिल्ह्यात बनावट जन्मदाखल्यांची चौकशी करा, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा
Jalgaon News : राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान अपात्र लोकांनी बनावट जन्मदाखले मिळविल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशीत राज्यभरात १७ ठिकाणी गुन्हे दाखल ...
डॉ. आंबेडकर अजून १० वर्षे जगले असते तर पंतप्रधान झाले असते : केंद्रीय मंत्री आठवले
जळगाव : केंद्रातील एन.डी.ए.चे सरकार हे मुस्तीमविरोधी नाही. अल्पसंख्यकांसाठी सुधारित विधेयकाद्वारे नव्याने मांडलेले ‘वक्फ सुधारित विधेयक’ हे मुस्लीम बांधवांच्या फायद्याचे आहे. मात्र विरोधक त्यांच्या ...
Jalgaon News : विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत ३७ हजारांची वाढ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाची संधी
Jalgaon News : जिल्ह्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक होत्या. निवडणूक कालावधी वगळता जिल्ह्यात नवमतदार नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ ...