Khajya Naik Memorial

धरणगावातून आंबापाणी लढ्याच्या स्मृती जागविण्यासाठी खाज्याजी नाईक स्मृती कलश यात्रेचा भक्तिमय शुभारंभ !

क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय ‘स्मृती कलश यात्रा’ आज धरणगाव येथून भक्तिभावाने सुरू झाली. धरणगाव, चोपडा आणि शिरपूर या ...

स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान; पण…, नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

जळगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान आहे. पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला, त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहचूच दिला नाही. आदिवासींच्या इतिहासापासून ...