Latest News
कठोरा येथे नदीकाठी बसविलेल्या इलेक्ट्रिक मोटरची तोडफोड; वायंडिंग तारांची चोरी- शेतकऱ्यांचा संताप
भुसावळ तालुक्यातील कठोरा ब्रुदूक परिसरातील तापी नदी काठी शेतीसाठी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची अज्ञात चोरट्यांकडून तोडफोड करून वायंडिंगच्या तारांची चोरी केल्याची गंभीर घटना समोर ...
स्वराज्याच्या वारसांच्या उपस्थितीत जळगावात शिवजयंतीचा ऐतिहासिक सोहळा साजरा
जळगाव शहरात शिवजयंतीनिमित्त स्वराज्याच्या सेनानींच्या वंशजांच्या उपस्थितीत भव्य महोत्सव साजरा करण्यात आला. मराठा प्रीमियर लीग आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विशेष ...
यावल तालुक्यात रेशनच्या धान्यसाठ्यात मोठा अपहार; रेशन दुकानाचा परवाना रद्द, 5.11 लाखांची वसुलीचे आदेश….!
जळगाव जिल्हयातील यावल तालुक्यात एका स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाने कडक कारवाई करत परवाना रद्द केला आहे. जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप न केल्याचे ...
पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंदे थांबता थांबेना; अवैध धंदे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान…!
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पोलिस थातुर-मातुर कार्यवाही करून, कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याची चर्चा परिसरात ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांची संख्या घटली; 86 लाख महिलांची नावे वगळली, जानेवारीचा हप्ता रखडला
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर योजनेतील लाभार्थींच्या संख्येत मोठी घट झाल्याचे ...
महायुतीत भाकरी फिरण्याची शक्यता? मंत्रिमंडळातून शिंदेंच्या दोन मंत्रांना डच्चू मिळणार? आणि त्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार?
महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यातील ...
तिरुपती बालाजीचं दर्शन आता झटपट होणार ! ना तासनतास रांग, ना ऑनलाइनची चिंता; जाणून घ्या सोपा पर्याय…!
“गोविंदा… गोविंदा…” या नामघोषाने दररोज दुमदुमणाऱ्या तिरुमाला मंदिर येथे लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, तिरुपती दर्शनाचं नियोजन करणं अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतं. ...
395 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंतच, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘दै. तरूण भारत’तर्फे आयोजित चर्चासत्रात मान्यवरांचा सूर…!
युनोस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. किल्ले म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आठवते. आज 395 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज असे ...
जळगावकर प्रवाशांसाठी खुशखबर; मेमू, शिर्डी-बिकानेर आणि मुंबई-रिवा गाड्यांना मुदतवाढ
प्रवाशांची वाढती गर्दी आणि आगामी सुट्ट्यांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना ...
पाचोऱ्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; काळ्या फिती लावून निषेध, नागरिकांना फटका
पाचोरा भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाची झळ आता पाचोऱ्यातही बसली आहे. १८ फेब्रुवारीपासून भूमी अभिलेख ...















