Latest News

Crime News : पाचोबा महाराज यात्रेत १२ महिलांच्या दागिन्यांची चोरी दोन संशयित महिला ताब्यात

Crime News : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २८ जुलै रोजी पाचोबा महाराजांची यात्रा होती. या यात्रेत १२ महिलांच्या मणीमंगळसूत्रांच्या पोत चोरीस गेल्या. याबाबत दोन ...

Amalner Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, सहा जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी : घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा ...

जळगावात श्री जैन युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

जळगाव : शहरात श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवार (२७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्यात जैन युवा रत्न पुरस्काराने दोघांना सन्मानित ...

घरी परतण्यास पत्नीने दिला नकार, संतप्त नवऱ्याचा स्वतःवरच वार

कौटुंबिक वादाला कंटाळून एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी स्वतःवर चाकूने वार केला. पत्नीला घरी परत आणण्याचा वारंवार प्रयत्न करूनही अपयशी ठरल्यानंतर, रागाच्या भरात आणि निराश ...

Crime News : निमखेडीत घरफोडी, सव्वासात लाखांचे दागिने लंपास

मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे शनिवार (२६ जुलै)च्या रात्री चोरट्यांनी एका शेतकऱ्याचे बंद घर फोडून ७ लाख २१ हजार ९५६ रुपयांचे दागिने लंपास ...

Shahada News : जादूटोण्याच्या संशयावरून वाद; एकावर प्राणघातक कुऱ्हाडीचा हल्ला

शहादा : पत्नीला ‘डाकीण’ ठरवून त्रास दिल्याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यात घडली ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावी (इ.१०वी) व बारावी (इ.१२वी) पुरवणी ...

दुर्दैवी : भिल्लट देवाच्या दर्शनाला निघाले अन् काळाने केला घात

भुसावळ : तालुक्यातील भुसावळ येथून जवळच असलेल्या गोजोरे गावचे दोन तरुण भिल्लटदेव दर्शनाला जात असताना जळगाव जिल्ह्यातील अडावदजवळ दुचाकी व जीप च्या झालेल्या भीषण ...

निमशहरी, ग्रामीण भागांतील तक्रार निवारणासाठी एआयची मिळणार मदत

मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमआयटीई) डिजिटल समावेशन उपक्रमांतर्गत, कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) आणि एआय सीआरएम व सेल्सफोर्स यांनी ग्रामीण आणि निमशहरी ...

भारत हे केवळ नाव नसून संस्कृतीचे प्रतीक, त्यात बदल नकोच : मोहन भागवत

कोची (केरळ) : भारत हे केवळ एक नाव नाही, तर ते एका संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यात बदल करू नये किंवा त्याचा अनुवादही करू ...