Latest News
जळगावात विधी सेवा चिकित्सालय (Legal Aid Clinic) चे उद्घाटन
जळगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेषान्वये ...
Kasoda Crime News : जुगार खेळतांना १५ जण अटकेत , दोन दुचाकींसह रोकड ताब्यात
कासोदा : गावाजवळील जवखेडेसीम येथे जुगाराचा डाव रंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापेमारी करीत १५ संशयितांच्या मुसक्या बांधल्या व त्यांच्याकडील एक लाख २१ ...
मराठा आरक्षण : मनोज जरांगे पुन्हा उतरणार मैदानात ; ‘या’ तारखेला होणार मुंबईत निदर्शने
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे मुंबईत २९ ऑगस्टपासून नव्याने आंदोलन उभारणार ...
Jalgaon Crime : कोल्हे नगर परिसरात मध्यरात्री गोळीबार, चौकशी सुरु
जळगाव : शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. शहरात छोटे-मोठे वाद नित्याचे झाले आहेत. यातच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी ...
मोठी बातमी : ३१ ऑगस्ट ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून होणार साजरा
नागपूर: भटके विमुक्त समाजाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या ...
Shivsena News : सोमवारी राज्य शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेचा भव्य जिल्हा मोर्चा
Shivsena News : जळगाव : राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ...
धुळे जिल्ह्यात ‘खालिद का शिवाजी’ प्रदर्शित होऊ नये : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
धुळे : जिह्यातील चित्रपटगृहात “खालिद का शिवाजी” हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारकी भाग्यश्री विसपुते ...
जळगावात अर्ध नारेश्वर महादेवाला गिरणेच्या पाण्याने अभिषेक
जळगाव : भगवान शंकराप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धाचे प्रतीक कावड यात्रा मोठ्या उत्सहात पार पडली. भाविकांनी कावड खांद्यावर घेऊन पायी चालत त्यातील पवित्र जल ...
मृत व्यक्तीच्या खात्यांचा वारसांसाठी दावा करणे होणार सुलभ
मुंबई : कुटुंबातल्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या धक्क्यातून सावरायला कुटुंबीयांना बराच काळ जातो. दुःख मोठं असलं तरी काही कामे त्याच कालावधीत करणे आवश्यक असतात. ...