Latest News
महानिकालाचं वाचन सुरू, कोण पात्र, कोण अपात्र ? काही क्षणातच…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाच्या वाचनाला सुरुवात केली आहे. काही क्षणात निकाल समोर येणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालय आणि दोन्ही गटाच्या ...
आमदार अपात्र निकाल! संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, पण आज… सूत्रांची माहिती
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल ...
आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
१. राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. २. ...
तरुण भारत लाईव्ह टॉप १० बातम्या
देवगांव ग्रामपंचायतीला सरपंचपतीसह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; काय आहे कारण ? https://wp.me/pehYXI-bC3 Swati Mishra : कोण आहे स्वाती मिश्रा? पंतप्रधान मोदीही झाले तिचे फॅन https://wp.me/pehYXI-bCk ...
मोठी बातमी : रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी स्वीकारला. रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. ...
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये तेहरीक-ए-हुर्रियतवर बंदी
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील तहरीक-ए-हुर्रियत संघटनेला बेकायदेशीर घोषित करून रविवारी तिच्यावर बंदी घातली आहे. यूएपीए अंतर्गत सरकारने ही कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद, दहशतवाद आणि ...
इंडिया आघाडीत ‘या’ नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, राऊतांनी सांगितले चार नावं…
Maharashtra Politics : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. आता या टीकेला उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत ...
48 लाख कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार ?, सरकार करू शकते मोठी घोषणा
केंद्र सरकार 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करू शकते. होय, हा आनंद सातव्या वेतन आयोगापर्यंत उपलब्ध असलेल्या महागाई भत्त्याशी संबंधित नाही, तर वर्षानुवर्षे करण्यात ...
3 दिवस आणि 10 कंपन्या, मन लावून बसा, येत आहे पैशांचे वादळ
25 डिसेंबर हा ख्रिसमसचा दिवस आहे. ट्रेडिंग दिवसांच्या दृष्टीने फक्त 4 दिवस उरले आहेत. त्यापैकी फक्त ३ दिवस संयमाने बसावे लागेल. या तीन दिवसांत ...
भारत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका का जिंकू शकला नाही ? जाणून घ्या 5 कारणे
इंग्लंड जिंकला, न्यूझीलंडमध्ये विजयाची पताका फडकली, ऑस्ट्रेलियाचा अभिमानही भंगला, पण गेली 31 वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडिया अपयशी होण्याचे कारण काय ? गांगुली, ...