Maharashtra

‘बार्टी’ने घेतला ध्यास, मातंग समाजाचा होईल विकास ..

By team

तरुण भारत लाईव्ह । २९ डिसेंबर २०२२ । बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’ पुणेची स्थापना दि. २२ डिसेंबर, १९७८ साली ‘समता ...

अखेर कर्नाटक सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर

By team

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात ...

राज्यात भाजपाकडे सर्वाधिक 1,422 ग्रामपंचायती

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज : राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला . भाजपने एकूण 1422 ग्रामपंचायतींवर विजयी मिळविला असून , पहिला ...

देशविघातक सीमावाद

By team

कानोसा – अमोल पुसदकर कर्नाटक काय किंवा महाराष्ट्र काय, (Maharashtra-Karnataka) दोन्हीही हिंदुस्थानच आहे. त्यामुळे हिंदुस्तान-पाकिस्तानप्रमाणे होईल, असे दोन्ही राज्यांनी आपसात वैर दाखविणे हे बरोबर ...

महिलांना मुख्यमंत्रिपदाचे गाजर!

By team

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । शाहू-फुले-आंबेडकरांची गौरवशाली परंपरा सांगणार्‍या, सावित्रीबाईंची आरती ओवाळणार्‍या, राजमाता जिजाऊंचे पोवाडे गाणार्‍या, महाराणी ताराबाई, अहल्यादेवींची महती ...

अश्वारुढ पुतळ्यासंदर्भात आज मनपात बैठक

By team

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून मनपातील पदाधिकारी व अधिकारी यांच्यात सामंजस्य नसल्याने थांबलेल्या पिंप्राळा येथील मुख्य चौकात उभारण्यात येणारा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी ...

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे कौतुक

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे ...

राज्य सरकारच्या १०० दिवसांतील वाटचालीचे सिंहावलोकन ‘या’ पुस्तकात

मुंबई : राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ या पुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात ...