Pahalgam Attack

पहलगाम विसरलेलो नाही; मर्यादा ओलांडल्यास प्रत्युत्तर, भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

श्रीनगर : भारतीयांचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या काश्मिरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची बुधवारी २२ एप्रिल रोजी वर्षपूर्ती आहे. या पृष्ठभूमीवर सुरक्षा यंत्रणां सतर्क असून, काश्मीरमधील ...

पहलगाम प्रकरणी मोठी कारवाई; ‘ऑपरेशन महादेव’ राबवत दहशतवाद्यांचा खात्मा

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ या मोठ्या कारवाईत सहभागी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचा दावा अधिकृत सूत्रांनी केला आहे. ...

Gulabrao Patil : ‘त्यांचं तोंड कायमचं काळं करा’, ना. पाटलांचे आई तुळजाभवानीला साकडं; पटोले अन् राऊत यांच्यावरही साधला निशाणा

Gulabrao Patil : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईनंतर देशभरात आनंदाचे वातावरण असून, ...

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरसाठी कोणी निवडले टार्गेट ? ज्यामुळे लष्कराला करता आली मोठी कारवाई

Operation Sindoor: काश्मिरातील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. ...

Operation Sindoor: ‘दहशतवादी हल्ल्याला…’, ‘ऑपरेशन सिंदूर’वर काय म्हणले राज ठाकरे ?

Raj Thackeray On Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. ...

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का ठेवण्यात आले? लष्कराने स्पष्ट केली भूमिका

Operation Sindoor: आज पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारताची ही कारवाई गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ...

युद्धाचा सायरन कसा ओळखायचा, वाजल्यास काय करावे? जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. युद्धाच्या शक्यतेदरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने काल एक मोठा निर्णय घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना युद्धाचे सायरन ...

Pahalgam Attack: ‘स्थानिकांच्या मदतीनेच झाला पहलगाम हल्ला’ दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या OGW ची कबुली

Pahalgam Attack: पहलगाम येथे २२ मार्च रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत आहे. ...

India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?

India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारताने सिंधू पाणी ...

पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ‘अर्जुन टॅंक’ची काय आहे खासियत ?

Arjun Tank : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना नष्ट ...