Tarun Bharat Live
खरी शिवसेना–राष्ट्रवादी कोणाची ? आज फैसला होणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष…!
एकीकडे महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत असताना मात्र आज पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे, गेल्या ...
निष्ठा पायदळी तुडवल्या… घराणेशाहीचा तर महापूर…!
‘आम्ही सत्तेसाठी नाही.. विचारांसाठी लढत आलो… आम्ही पदासाठी कधीच नाही पण पक्षासाठी लढलो.. लाठ्या-काठ्या पाठीवर घेतल्या… जेलची वारी केली.. पण वाटेला काय आले… पुन्हा ...
फडणवीसांची आश्वासक वर्षपूर्ती
विकासाची जाण आणि त्यासाठी लागणारी दीर्घदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचा ...
चला जळगावकरांनो, साजरा करूया आज ‘तरुण भारत’चा २८वा वर्धापन दिन
जळगाव : जनमानसाची कास धरून खान्देशात यशस्वी वाटचाल करणारा ‘जळगाव तरुण भारत’ आपला २८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आज रविवारी (दि. ३ ...
Amalner Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, सहा जणांवर गुन्हा दाखल
अमळनेर प्रतिनिधी : घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा ...
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ; चहा मसाला घ्यायला आले, सोनपोत ओढून गेले
जळगाव : जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिसून येत आहे. अशातच किराणा दुकानात चहा मसाल्याची पुडी घेण्यासाठी आलेल्या दोन ...
सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
देशात गेल्या काही दिवसांत एक वेगळेच वातावरण होते. पहलगामच्या घटनेचा बदला घ्यावा अशी समाजातील प्रत्येकाची भावना होती. ही देशाची इच्छा होती. त्यानंतर भारतीय सेनेची ...
जिल्हाधिकारी, एसपींना ई-मेलवरून धमकीप्रकरणी तपासासाठी एसआयटी नेमा, पोलीस अधीक्षकांची भेट घेत माध्यम प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत ...
अन्नदान नव्हे; विद्यादान सर्वश्रेष्ठच, स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा प्रांतप्रमुख अभय बापट यांचे मत
जळगाव : आपण साधारणपणे म्हणतो की, अन्न हे श्रेष्ठ दान आहे; पण स्वामी विवेकानंद म्हणतात की, अन्नदान हे सर्वात कनिष्ठ दान आहे. कारण, तुम्ही ...
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांत अनियमितता, जळगावात ४३ बांगलादेशींवर गुन्हा दाखल
मुंबई : राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये ...















