Tarun Bharat Live

धरणगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार; अव्वाच्या सव्वा किंमतीत सिलेंडरची विक्री, नागरिकांमध्ये संताप…!

धरणगाव शहरात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यातूनच काळाबाजार वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहर ...

आवाज येऊ नये म्हणून चिमुरडीच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार, छातीवर गंभीर वळ; शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या माहितीने महाराष्ट्र हादरला….!

महाराष्ट्र राज्यातील जनतेला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडली आहे. अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून ...

अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून 8 तास चौकशी; मुलालाही समन्स, चौकशीत केले धक्कादायक खुलासे…!

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडी कडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली आहे. आणि या चौकशीनंतर ...

राज्यात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; नियमांत झाले मोठे बदल, ‘पवित्र’ पोर्टलवर पार पडणार संपूर्ण प्रक्रिया…!

राज्यातील लाखो शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात येणार असून शिक्षण ...

मोठी बातमी: भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे अपात्र; जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा मोठा निर्णय…!

भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या ...

जामनेरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून ...

वाढत्या उष्णतेमुळे जनावरांची होतेय लाहीलाही, पशुसंवर्धन विभागाचा ‘हायअलर्ट’ तर सतर्क राहण्याच्या सूचना…!

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उकाड्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनावरांना बसत आहे. कडक उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने ...

बिर्याणी आणि कलिंगड खाऊन चार जणांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण..! ना बिर्याणी, ना कलिंगड; शरीरात विषारी द्रव्य गेलं कसं?

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ...

पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा विजय; जळगावमध्ये पेढे भरवत व फटाक्यांच्या आतिषबाजीत भाजपचा जल्लोष…!

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. देशासह जळगावमध्येही भाजप ...

“त्याला ठेचून मारा, फाशी द्या” नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांची संतप्त प्रतिक्रिया….!

पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता आरोपीच्या कुटुंबीयांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आपली भूमिका मांडली आहे. या ...