Tarun Bharat Live
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती? कोल्हापूरच्या सरपंचाची फक्त जळालेली हाडं सापडली? घटनेचा तपास सुरु….!
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथील माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे ...
बुलढाण्यात खळबळ; नवऱ्यानेच बायकोची हत्येची सुपारी दिली, अपघाताचा बनाव….आणि मृतदेहाजवळ रडत बसला पती…!
बुलढाणा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला साधा रस्ता अपघात वाटणाऱ्या प्रकरणामागे प्रत्यक्षात थरारक कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले ...
अमोल मिटकरींच्या आरोपाने पुन्हा खळबळ! VSR विमान मालकाचे अंडरवर्ल्डशी संबंध? पिंकी माळींच्या कुटुंबाला धमकी; काय प्रकरण…!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी ‘VSR’ कंपनीचे मालक व्ही. के. ...
‘पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; तीन दिवस शांती निर्माणावर मंथन
गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा ...
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांची झळाळी; अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कातकरी नृत्य सादर
जळगाव, दि. ९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी आपल्या कलागुणांची प्रभावी ...
राज्यात पुढील दोन दिवस उष्ण लाटेचा इशारा; गरज असेल तरच घराबाहेर पडा, जाणून घ्या कुठे किती तापमान…!
महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ९ आणि १० मार्च हे दोन दिवस ...
पोलिस दलात खळबळ; जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली ...
उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? “दिल्लीला जाण्यापेक्षा शिंदेंना फोन करा”- शिवसेना नेत्याचा ठाकरेंना सल्ला….!
विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे ...
भारताचा ऐतिहासिक विश्वविजय; टी-20 विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकत इतिहास रचला…!
९ मार्च २०२६ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. या दिवशी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर तब्बल ९६ धावांनी ...















