update news
जळगावच्या केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मौजे हिंगोणे येथील २०.०० हेक्टर शासकीय जमीन ‘भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड’, नवी दिल्ली यांना प्रदान करण्यास राज्य ...
श्री संत गुलाब बाबा महाअमृत महोत्सवाचा 37 वा वर्ष सोहळा उत्साहात संपन्न
श्री संत गुलाब बाबा महाअमृत महोत्सवाच्या 37 व्या वर्षानिमित्त तसेच श्री संत अवलिया उत्तम बाबा महानिर्वाण महोत्सव उत्साहात पार पडला. दि. 29 मार्च ते ...
लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी; यावलचा वनरक्षक जाळ्यात, एसीबीची कारवाई….!
यावल तालुक्यात लाचखोरीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून वनविभागातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
अमरावती लोकसभा संपर्क प्रमुखपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती…!
महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून पक्षाकडून लोकसभा संपर्क प्रमुख ...
महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सी-६० जवानांना ‘सी-६० मेडल’ची घोषणा
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत महाराष्ट्राने मिळवलेल्या नक्षलवादाविरुद्ध यशाचा विशेष आढावा घेण्यात आला. सातत्यपूर्ण कारवाई, अचूक नियोजन आणि धाडसी कारवायांमुळे राज्य ...
धुळ्याच्या देवपूर भागातील दोंदे कॉलनीत गॅस एजन्सीला भीषण आग; मोठी जीवितहानी टळली….!
धुळे शहरातील देवपूर भागातील दोंदे कॉलनीतील भारतगॅस एजन्सीत आज सकाळीभीषण आग लागल्याची घटनाघडली. भर वस्तीमध्ये लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरातभीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
अमळनेर नगरपालिकेची सभा रखडल्याने अनेक प्रश्न प्रलंबित, नागरिकांसह नगरसेवकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात होणारी नियमित सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ...
शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईचं संकट; महिलांची पाण्यासाठी वणवण, गोधन वाचवायचं कसं ? शेतकरी चिंतेत….!
मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत असतांना उन्हाच्या झळांसोबतच शिंदखेडा तालुक्यातील डाबली व धांदरणे येथील विहिरीचा जलसाठा कमी झाला आहे. परिसरातील ...
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतकऱ्यांना मिळणार आता 30 लाख रुपये, राज्य सरकारने आणली नवीन योजना… कुठे अर्ज करायचा? जाणून घ्या सविस्तर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ...















