Nikhil Kulkarni

पत्रकारीतेची सुरुवात दै. तरुण भारतमध्ये झाली आहे. गेल्या 1 वर्षांहून अधिक काळापासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. पर्यावरण, सामाजिक, राजकारण या विषयांवर लिखानात पारंगत आहे.

भारत दाखवणार स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद, गुगल मॅपला टक्कर देणार ‘मॅपल्स’

नवी दिल्ली : भारतामध्ये विकसित करण्यात आलेले ‘मॅपल्स ॲप’ सध्या चर्चेत आले आहे. मॅपमायइंडिया कंपनीने तयार केलेल्या या स्वदेशी ॲपमध्ये व्हॉईस गाइडेड नेव्हिगेशन, रिअल ...

राज्याला उद्योग क्षेत्रात नंबर वन ठेवण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री डॉ. उदय सामंत

मुंबई : महाराष्ट्र राज्याला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’वर ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाची तयारी आहे, अशी ग्वाही मराठी भाषा ...

जम्मू-काश्मीर भारताचेच, अफगाणिस्तानच्या वक्तव्याने पाकिस्तानचा थयथयाट

नवी दिल्ली : भारताचेच जम्मू-काश्मीर असत्याचे वक्तव्य अफगाणिस्तानने केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. अफगाणिस्तानचे वक्तव्य म्हणजे सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन असल्याचा आरोप केला ...

Horoscope 12 October 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील रविवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष : प्रेम जीवनात समन्वय साधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील. समाजात मान-सन्मान मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्य मजबूत करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या कामात तुम्हाला यश ...

भुसावळ न.पा. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी १३ व १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

भुसावळ : येथील नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी,प्रभाग रचना आणि आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीवर ...

अफगाणिस्तानातून कोणताही दहशतवादी भारतात येणार नाही, परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीनंतर मौलाना मदनींची प्रतिक्रिया

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या दौऱ्यावर असताना त्यानी शनिवारी देवबंदला भेट दिली. या दरम्यान त्यांनी दारुल उलूमचे मोहतमीम अब्दुल कासिम नोमानी ...

हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही ‘या’ लोकांचा होत नाही मृत्यू

बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि नियमित व्यायाम नसणे यामुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. त्यामुळे अनेकांचा जीवही जातो. अत्यंत धडधाकट माणसंही चालताबोलता जातात. त्यामुळे अनेकांना धक्का ...

खान्देशात ओला दुष्काळ जाहीर, बाधित सर्व तालुक्यांसाठी पाच सवलतींची घोषणा

जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता शासनाने जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण १५ ...

कफ सिरप प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : कफ सिरपमळे लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. मध्यप्रदेश आणि ...

भारत आमचा सर्वांत जवळचा मित्र, तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : भारत अफगाणिस्तानमधील आणि द्विपक्षीय संबंध बळकट करण्याला आमचे प्राधान्य आहे. भारत आमचा सर्वांत जवळचा मित्र असून, त्यांनी संकटाच्या काळात आम्हाला नेहमीच ...