महाराष्ट्र

खुशखबर! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार परदेशात शिकण्याची संधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेस्थानी ३ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यातच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता परदेशी ...

मविआमध्येही जुंपण्याची शक्यता; इथल्या सहा पैकी चार जागा ठाकरेंना हव्या!

मुंबई : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. ...

दिवाळी होणार आता गोड, शंभर रुपयात मिळणार आनंदाचा शिधा

By team

मुंबई: आज मंत्रिमंडळ मोठा निर्णय घेण्यात आला.या दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री ...

Devendra Fadnavis : राहुल गांधींवर जनतेचा विश्वास; लोक… नक्की काय म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

…तरी राऊत पळून जातील; संजय शिरसाटांचा राऊतांना पलटवार

मुंबई : “गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद ...

ऑनलाइन कांद्याचा लिलाव, 10 रुपये किलोने खरेदी करण्याची संधी

तुम्ही कधी ऑनलाइन कांदा खरेदी केला आहे का? देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लालसगावमध्ये १३ दिवसांनंतर कांदा व्यापाऱ्यांच्या संघर्षाला ब्रेक लागला आहे. यासह ...

मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत का? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास

By team

तुम्ही पण सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खास कारण सरकारने अपात्र कार्डधारकांना त्यांचे कार्ड सरेंडर करण्याचे ...

Girish Mahajan : तर ही बाब गंभीर, ‘त्या’ रुग्णांच्या मृत्यूची होणार चौकशी

नांदेड : सोमवारी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. अजूनही हा मृत्यूचा तांडव सुरु असून मृतांचा आकडा ...

राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात काही भागांत परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी ...

नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहाल टीका

मुंबई : ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात ...