महाराष्ट्र

Nitesh Rane : आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचले, वाचा आता काय म्हणाले?

मुंबई: ”छत्रपती संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यासाठी झालेल्या निर्णयांमुळे विरोधक धास्तावले आहेत. मराठवाड्याला भरभरून देण्याचे काम आमचे सरकार करत आहे. या सगळ्या बाबींना पणवती ...

नागरिकांनो, लक्ष द्या! ‘या’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : नोकरी करीत असताना विविध सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार २०२२-२३ ...

Video : राऊत आणि संजय शिरसाट आमनेसामने, पहा काय घडलं

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. यासाठी अनेक नेते छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत. ॲम्बेसेडर हॅाटेलच्या ...

मुख्यमंत्री शिंदेंनी ‘तो’ प्रश्न विचारत सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, नक्की काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : येथे आज राज्य मंत्रिमडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठीकत राज्य सरकारकडून जवळपास ६० हजार कोटींच्या विकासकामांची घोषणा आज करण्यात आली. ...

मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींचे पॅकेज; मुख्यमंत्र्यांची घोषणा

संभाजीनगर | मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मराठवाड्यातील जनतेसाठी मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी मोठे निर्णय ...

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, या जिल्ह्याला मिळाला रेड अलर्ट

By team

हवामान:  राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे सगळयांनाच दिलासा मिळाला आहे, पण अनेक ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवला आहे. काल रात्री ...

संभाजीनगरमध्ये आदर्श ठेवीदारांचा मोर्चा, आंदोलकांनी तोडले बॅरिकेड्स; नक्की काय घडलं?

संभाजीनगर : शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात ...

१५०० कोटींची दलाली! कंत्राटी नोकरभरतीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल

मुंबई : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा जीआर काढल्यानंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. संबंधित भरती तात्पुरत्या ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अखेर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलले

By team

संभाजीनगर : महाराष्ट्र्र सर्वात मोठी बातमी समोर येते आली आहे. ती म्हणजे औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलले जाणार असून आता संपूर्ण औरंगाबाद ...

आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यास मिळणार ४० हजार कोटींचे पॅकेज?

छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालखंडानंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विकासाचा अनुशेषही बाकी आहे. या ...