महाराष्ट्र
सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात मागितली लाच; ३ जणांना एसीबीने घेतले ताब्यात….
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे शेती साहित्यावर मिळणारी सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उप कृषी ...
अजित दादांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत; श्रीनिवास पवारांनी नेमकं काय सांगितलं ?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे पुढील कोणतेही धार्मिक किंवा सार्वजनिक विधी होणार नसल्याचे स्पष्ट ...
धरणगावात खळबळ ! बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिलेची भारतातून हकालपट्टी…
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या इराणी महिला फरनाज रेझा यांची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सदर महिलेला 6 फेब्रुवारी रोजी ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल….!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश आज जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाला. राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा ...
अजित दादांचं घड्याळ मिळालंच नाही, मग मृतदेहाची ओळख पटली कशी ? पोलिसांचा धक्कादायक खुलासा…!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून झाली होती, अशी चर्चा सुरू होती. ...
दौऱ्यावर असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली ? नेमकं काय घडलं ?
भाजपा नेत्या पंकजा मुंडे या छत्रपती संभाजी नगर येथे हेलिकॉप्टरने जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. लातूर येथे त्यांचा ...
लवकरच राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा !
राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार आहे. राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी ...
भुसावळ रेल्वे स्थानकात आधुनिकतेचा नवा अध्याय; फलाट ७ आणि ८ ला ‘हायटेक’ स्वरूप
भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून, फलाट क्रमांक ७ आणि ८ चे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाले आहे. मध्य ...
मुली दरिद्री मुलांच्या नादी लागतात; पळून गेलेल्या मुली सुखी राहत नाहीत; इंदुरीकर महाराजांचं विधान…!
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी तरुण, विद्यार्थ्यांसह शेतकरी कुटुंबातील मुलांना समाजप्रबोधनपर आवाहन केलं आहे. मोर्चे, दंगली आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये तरुणांचा वापर केला जातो, मात्र ...
अजित पवारांच्या अपघाताची बातमी ऐकताच सुनेत्रा पवारांना बसला धक्का ! विश्वास बसेना म्हणून केला थेट व्हिडीओ कॉल ? काय घडलं?
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही क्षण आधीच ...















