राजकारण

‘पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब विकण्याची परिस्थिती आली आहे’, मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी केला पलटवार

By team

‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे’ या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, ...

‘उद्धव ठाकरे मैदानात आले की ते…, वाचा काय म्हणाले श्रीकांत शिंदे

By team

महाराष्ट्र :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे ...

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार : जिल्ह्यात रावेर ,जळगाव मतदारसंघात १३ रोजी मतदान

By team

जळगाव : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार आज शनिवार, ११ रोजी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, ...

माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

एरंडोल : तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी समर्थक व कार्यकर्त्यांचा १० मे रोजी हिमालय मंगल कार्यालयात मेळावा होऊन एरंडोल ,पारोळा व धरणगाव तालुक्याच्या ...

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, म्हणाले, “मी जिवंत आहे, तोपर्यंत…”

नंदुरबार : महाविकास आघाडी आरक्षणाचा महाभियान चालवत आहेत. पण मोदी एससी, ओबीसी, एसटीचे आरक्षण वाचण्यासाठी महारक्षण करत आहेत, असा हल्लाबोल पीएम मोदींनी खासदार डॉ. ...

राहुल गांधींचे गुरु अमेरिकेत राहतात; पीएम मोदींचा नंदुरबारमधून हल्लाबोल

नंदुरबार : काँग्रेस रामला मानत नाहीत. राहुल गांधींचे गुरु हे अमेरिकेत राहतात, असा हल्लाबोल पीएम मोदींनी येथे सभेला संबोधित करताना केला आहे. पुढे बोलताना ...

‘उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे’, असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

जळगाव  : मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितले आहे की हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच ...

‘दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे…’, ठाकरे गटानंतर आता शिंदे गटही मैदानात

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, काही पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रत्येक एका मतदारसंघात विजय महत्त्वाचा बनला आहे. पराभव परवडणारा ...

प्रत्येक मतदाराने मतदान अवश्य करावे : खा. विनय सहस्त्रबुद्धे

By team

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी देशपातळीवर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले, यात राजस्थानमध्ये आतापर्यंतच्या मतदानाचा कौल पहाता भाजपा शतप्रतिशत विजयी होणार ...

‘माझ्यासोबत माझी आई आहे’, अजित पवारांनी अमिताभ यांच्या संवादाची पुनरावृत्ती का केली ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार आई आणि पत्नीसोबत मतदानासाठी आले होते. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, ...