Marathi Latest News
मुक्ताईनगर आणि रावेरमध्ये 70 कोटींहून अधिक बोगस केळी पिक घोटाळा; 9 CSC केंद्रचालकांवर गुन्हे दाखल…..!
जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान पीक विमा ...
चोपडा नगरपरिषद ॲक्शन मोडमध्ये! 30 गाळे सील, 50 नळ कनेक्शन कट; 4.5 कोटी थकबाकीवर मोठी कारवाई
चोपडा शहरात कर थकबाकीदारांविरोधात नगरपरिषद प्रशासनाने मोठी मोहीम सुरू केली आहे. पहाटेपासूनच पथकांनी शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत अनेक व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकले ...
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात महाराष्ट्र आघाडीवर
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान प्राप्त अर्जापैकी एक लाख ८ हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प ...
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान जळगाव दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना देणार भेट
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे १९ मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अधिकृत कार्यक्रमाची ...
स्टॅम्प पेपरसाठी अधिकचे ५०० रुपये घेणे भोवले, पाचोऱ्यात मुद्रांक विक्रेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पाचोरा : स्टॅम्प पेपरसाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिकचे ५०० रुपये घेणे शहरातील जामनेर रोडवरील एका मुद्रांक विक्रेत्याला चांगलेच भोवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जामनेर ...
वाकोद जवळ भीषण अपघात! खाजगी बसची बैलगाडीला धडक; बैलांसह शेतकरी जखमी, संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बैलांसह शेतकरी जखमी झाले ...
धुळ्यात मोठी दुर्घटना; उड्डाणपुलावर शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्णतः जळून खाक…!
धुळे येथे एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. धुळे शहरातील पारोळा चौफुलीवरील उड्डाणपुलावर धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच ...
भुसावळ तालुक्यात गॅस रॅकेटचा संशय? सिंचन प्रकल्पात घरगुती एलपीजीचा अवैध वापर उघडकीस…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मोठ्या सिंचन प्रकल्पात घरगुती एलपीजी सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात ...
३० वर्षे बंद असलेल्या वसंत साखर कारखान्यासाठी शेतकरी आक्रमक, ५५१ कोटींच्या थकहमीची मागणी
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसंत सहकारी साखर कारखान्याजवळ शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले ...
वरणगावात ‘समाधान शिबीर’ पुढे ढकलले; संतप्त नागरिकांचा भुसावळ तहसीलवर मोर्चा…!
मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर वरणगाव नगरपरिषद येथे दि१६ मार्च रोजी आयोजित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली होती. या अनुषंगाने तहसीलदारांच्या प्रतिनिधी ...















