rss latest news

राष्ट्र सुरक्षित असते, तेव्हाच वैयक्तिक जीवन सुखावह, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

कोची : सर्व जण एकत्रितपणे प्रयत्न करतील, तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी केले. जोपर्यंत ...

संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचारांचा विस्तार, रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन

समालखा : संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचारांचा विस्तार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शनिवारी केले. रा. स्व संघाच्या अ. ...

प्रचारकांच्या समर्पणातून संघाचे राष्ट्रीय विचार घराघरात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे उद्‌गार, ‘तरुण भारत’ च्या दीपस्तंभ प्रचारक दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

जळगाव : प्रचारकांचे समर्पण आणि कार्य हे दीपस्तंभाप्रमाणेच असून व्यक्ती व्यक्तीत राष्ट्राभिमान जागृत करण्याचे कार्य संघाने गत १०० वर्षात केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा ...