Bharti Savarne
राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा या जिल्ह्यांना अलर्ट जारी ; जळगावात काय स्थिती?
राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) १४ एप्रिलपासून राज्यातील विविध भागांसाठी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर; ३० रक्तदात्यांनी दिली ‘रक्तदाना’तून मानवंदना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाज्ञा बहुउद्देशीय संस्था’तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग घेत मानवंदना दिली.या सामाजिक उपक्रमाला जिल्हाधिकारी रोहन ...
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी; सरकारी पक्षाचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद
राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका गुन्ह्यातील कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ ...
जळगावात ‘बहुजन व्हॉलंटियर फोर्स’चे शिस्तबद्ध पथसंचलन; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात ‘बहुजन व्हॉलंटियर फोर्स’ (BVF) तर्फे भव्य आणि शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. बामसेफ, भारत मुक्ती ...
आंबे घेताय? मग जरा जपून खरेदी करा! रासायनिक आंबे कसे ओळखाल? जाणून घ्या…
उन्हाळा आला की बाजारात आंब्यांची रेलचेल दिसते. पण अनेकदा हे आंबे कृत्रिम रसायनांनी पिकवलेले असतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ...
राज्यात उष्णतेची लाट; नागरिकांनी खबरदारी घ्यावी – गिरीश महाजन
राज्यात उष्णतेची तीव्र लाट वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ...
डीजेच्या मिरवणुकीपासून दूर राहा : राज ठाकरेंचा सण साजरा करण्याच्या पद्धतीवर सवाल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण असताना, राज ठाकरे यांनी साजरा करण्याच्या पद्धतीवर थेट भाष्य करत वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. ...
जळगावात एसीबीची धडक कारवाई – १ लाखांची लाच घेताना पोलीस नाईक रंगेहात अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या घटनेमुळे जळगाव पोलीस ...
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू
कल्याण-अहिल्यानगर महामार्ग आज एका भीषण अपघाताने हादरला असून, या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती ...
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ला मंजुरी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ...















