महाराष्ट्र
पवार आणि ठाकरेंच्या नाकावर टीच्चून बाळासाहेब थोरातांचं मोठ वक्तव्य; काय म्हणाले थोरात
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करा, असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. मविआमध्ये आधीच ...
राहुल गांधींविरोधातील ‘त्या’ वक्तव्याचा ; महाविकास आघाडीतर्फे निषेध
जळगाव : काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यांचा जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात ...
जळगावात २० महिन्यांत २ हजार ८२९ मुली व महिला बेपत्ता, ‘इतक्या’ महिलांचा अद्यापही लागला नाही शोध
जळगाव : जिल्ह्यात महिला व मुली बेपत्ता होण्याची संख्या वाढताना दिसत आहेत. गेल्या २० महिन्यांत जळगाव जिल्ह्यातून २ हजार ८२९ मूली व महिला बेपत्ता ...
गणेश विसर्जनानंतर जळगावात केशवस्मृती, विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान
जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने बुधवारी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे स्वच्छता अभियान पार पडले. यात शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौकपर्यंत ...
महिलांसाठी प्रबोधन समिती गठीत करा ; मनसेची रुपाली चाकणकर यांच्याकडे मागणी
जळगाव : महिलांसाठी प्रबोधन समिती गठीत करा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी राज्य महिला ...
मिरवणुकीवर दगडफेक, आधी आरोपींना अटक करा, मग विसर्जन… गणेश मंडळांची भूमिका
जळगाव : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत आणि उत्साहात झाली. भक्तीपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात ...
नवाब मलिकांच्या जावयाच्या कराचा भीषण अपघात; ICUमध्ये उपचार सुरू
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात समीर खान ...
महाराष्ट्र पाऊस पुन्हा सक्रिय होतोय? या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार? जळगावात..
जळगाव । जळगावसह राज्यातील अनेक भागात गेले काही दिवस पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस हळहळू सक्रिय होताना दिसत आहे. राज्यामध्ये ...
VIDEO : बाप्पांच्या निरोपासाठी ढोल-ताशांचा गजर; केशवस्मृती समूहांतर्फे गणेश मंडळांचा सत्कार
जळगाव : शहरात आज अनंत चतुर्थीनिमित्ताने श्री गणरायाला निरोप दिला जात आहे. जळगाव शहरातील गणेश मंडळे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या ...















