महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने…’या’ दिवशी रंगणार सामना

By team

टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर ६ धवांनी मात केली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान ...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी ; याबाबत करता येईल थेट तक्रार

मुंबई । राज्यात सध्या मान्सून दाखल झाला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत आहे. यातच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. ...

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सेंसेक्स प्रथमच 77 हजाराच्या पार

By team

 ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा या पदाची जबाबदारी स्वीकारली. या सगळ्याचे सकारात्मक पडसाद ...

मुंबईत एकाच धावपट्टीवर दोन विमाने, डीजीसीएने दिले तपासाचे आदेश

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळातच दोन विमाने एकाच धावपट्टीवरून उड्डाण घेतले. या टेकऑफ आणि लॅण्डिंगमध्ये काही सेकंदांचे अंतर ...

पंतप्रधानांना किती पगार मिळणार? खासदार आणि मंत्र्यांना कोणत्या सुविधा मिळतात… जाणून घ्या

By team

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. मोदी ३.० च्या शपथविधी सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपदी भवनमध्ये शपथविधीचा सोहळा रंगणार असून ...

अजित पवार गटातून का कोणालाही मंत्रिपदासाठी फोन नाही, पडद्यामागे नेमके काय घडले ?

By team

मोदी ३.० मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधी समारंभात प्रत्येक पक्षाला स्थान देण्याचा प्रयत्न होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद न मिटल्यामुळे पीएमओतून राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदार फोन गेला ...

सुरत-भुसावळ पॅसेंजरसह सहा गाड्या या स्थानकातून सुटणार !

By team

भुसावळ : सुरत स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर स्थानक पुनर्विकासाच्या (फेज-1) कामासाठी काही गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात आला असल्याने सहा रेल्वे गाड्या आता सुरत रेल्वे ...

शिवसेना भवनासमोर बॅनर्स ‘मोदी ओरिजनल ब्रँड’, भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचले

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडन बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात ...

उबाठा गटाला ठाण्यापासून कोकणापर्यंत नाकारलंय ; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा

By team

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत काही नरेटिव्ह सेट केले होते. हे नरेटिव्ह खालच्या वर्गापर्यंत गेले. ...

निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला

By team

महाराष्ट्रातील भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली. फडणवीस म्हणाले, “मला प्रत्येकाच्या ...