महाराष्ट्र

सत्तासंघर्षाचा निकाल कधी? राहुल नार्वेकर यांची वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर २१ सप्टेंबर, २०२३ रोजी तातडीने दिल्लीला गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी अपात्रता कायद्या विषयक चर्चा केली आहे. ...

गणरायाच्या स्वागताला आईचा साडी नेसवण्यास नकार; १३ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

तरुण भारत  लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३।  दिवसेंदिवस आत्महत्याचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे. अशातच अजून एक आत्महत्याची बातमी समोर आली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी ...

‘या’ चार बँकांनी एफडीचे दर बदलले, आता मिळणार इतक व्याज…

By team

बँक: संप्टेंबर महिन्यात मुदत ठेवीच्या व्याजदरात  बँकांनी बदल केले आहे. तुम्ही पण या महिन्यात बँकमध्ये एफडी करण्याचा विचार करत असाल  त्यापूर्वी नवीन व्याजदर निश्चितपणे ...

‘डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०’मुळे पर्यटनात होणार वाढ

मुंबई : ‘डेक्कन ओडिसी ट्रेन-२.०’ या आलिशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ...

विरोधकांचा प्लॅन बी म्हणजे फुसका बॉम्ब; कुणी केली टीका

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. सेनेचे १६ आमदार अपात्र होणार असून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या देखील वावड्या विरोधी पक्षाकडून ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले आहे?

मुंबई : राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’सह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर 2024 पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण ...

ऐन सणासुदीत गोडवा कमी झाला; तूप साखरेला महागाईचा रंग चढला

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। ऐन सणासुदीत महागाईने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तूप साखर महागल्याने सणावळींचा गोडवा काहीसा कमी होताना दिसत आहे. ...

काँग्रेस पक्ष हा ओबीसी आरक्षणविरोधी; कुणी केला घणाघात

नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात येत असून खा. सुशीलकुमार मोदींनी महिला आरक्षण विधेयकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र ...

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आला ‘यलो अलर्ट’

By team

पाऊस : गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यातच हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात गुरुवार पासून तीन दिवसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ...

१३ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। देशात यावर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले. त्यातच संपूर्ण ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ...