महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली; अजितदादा म्हणाले…

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून खातेवापट आणि मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. आता मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा मुद्दा अखेर निकालात निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी काहीवेळापूर्वीच ...

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु ; हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना इशारा

मुंबई : सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली तर ...

खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला, शिंदे गटाला मोठा धक्का?

मुंबई : शिंदे सरकारमधील खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आजच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचं खातं वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या खाते वाटपात शिंदे ...

आमदार अपात्र प्रकरण : सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. या निर्णयास विलंब होत होता. त्यामुळे ...

शेतकऱ्यांनो ! आता एका रुपयात काढा पीकविमा

तरुण भारत लाईव्ह न्यूज : भारतामध्ये आता सर्वात सोपा ‘पीक विमा’ हा महाराष्ट्र शासनाने केला आहे. ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे. त्यांनी बँकेमध्ये जाऊन ...

Rain Alert : राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्वाचे, जळगाव-धुळे जिल्ह्यांसह…

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या ३-४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या ...

देशासाठी मेहबूबा मुफ्तिसोबत गेलो, पण… विरोधकांच्या गोलंदाजीवर फडणवीसांची तुफान फटकेबाजी

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर सडकून निशाणा साधला. भाजपचं भिवंडीत (ठाणे) आज एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलेलं. या ...

Girish Mahajan : संकटमोचक पुन्हा मदतीला धावले

मुंबई : संकटमोचक म्हणून ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे आज पुन्हा मदतीला धावले. भाजपची कार्यशाळा आज मुंबईत पार पडली. यावेळी भाजपचे तीन ...

Gulabrao Patil : तिसऱ्या भिडूमुळे खातेवाटपात थोडी गडबड, पाटलांची कबुली

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सामील झाले आहे. मात्र अद्याप खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला नाहीय. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचा आरोप ...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नाशी घेण-देण नाही. जनतेला मोठे-मोठे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आले. १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले ...