राजकारण

खुशखबर : ‘लाडकी बहीण योजने’चा ‘या’ महिलांनाही मिळणार लाभ

By team

मुंबई :  राज्यात सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार अन् गिरीश महाजनांमध्ये झाली खडाजंगी; कारण काय?

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. विशेष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

जळगावातील ‘हा’ बंद सिग्नल सुरु करा ; प्रहार जनशक्ती पार्टीचे अनोखे आंदोलन

By team

जळगाव : गणेश कॉलनी रोडवरील गोकुळ स्विट मार्ट चौकातील सिंग्नल हे बंद असल्याने ते तात्काळ सुरु करण्यात यावे यामागणीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे ‘सिग्नला पाहा ...

जिल्हयातील 3 लक्ष 87 हजार विमाधारकांसाठी 523 कोटी निधीस मान्यता ! : पालकमंत्री पाटलांचा पाठपुरावा

By team

जळगाव : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अतंर्गत उत्पन्नावर आधारीत जिल्हयातील 3 लक्ष 87 हजार विमाधारकांसाठी 523 कोटी निधीस मान्यता देण्यात आली ...

देशाला प्रगती पथावर नेणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारचा अर्थ संकल्प सादर केला, यात युवकांना रोजगार शेती, पायाभूत सुविधांसह अनेक गोष्टींबाबत ...

भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

By team

नागपूर : भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता ...

Assembly Election: मनसे महाराष्ट्रात 200 हून अधिक जागा लढवणार

By team

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी ...

शिवभक्त हे चंबळचे दरोडेखोर, जितेंद्र आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

By team

ठाणे : नेहमीच हिंदु विरोधी वक्तव्ये करणारे इंडी आघाडीचे प्रवक्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा बरळले आहेत. ठाण्यात ...

अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला : चंद्रशेखर बावनकुळे

By team

मुंबई : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका समोर ढकलण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर ...

ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण : दीपक रणनवरे

By team

नंदुरबार :   परशुराम आर्थिक विकास महामंडळ व ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दि. १५ ऑगस्टपासून आमरण ...