राजकारण
पालकमंत्र्यांच्या हस्ते ऍड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात शालेय साहित्य वाटप
जळगाव : ऍड. बबनभाऊ बाहेती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला उपक्रम आजही पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगून आपल्या अवती भोवतीचे कोणतेही विद्यार्थी ...
मराठा आरक्षण : मनोज जरंगे पाटील 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्र सरकारने 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती, मात्र आरक्षणाबाबत निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम ...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष निवडीचा पेच कायम
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप कायम आहे. जळगाव व रावेर लोकसभानिहाय दोन अध्यक्ष निवड करण्यावर प्राथमिक नर्णय झालेला ...
नारीशक्ती दूत अॅपद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येईल दाखल
जळगाव : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णायक स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज दाखल ...
विकसित भारत घडवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा : पंतप्रधान मोदी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी ...
अजगरासारखं गिळण हि उबाठाची पद्धत,आता शरद पवारांचा नंबर : आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई : छोट्या पक्षांना अजगरासारखं गिळून टाकणं ही उबाठा गटाची कार्यपद्धती असून पुढचा नंबर शरद पवार गटाचा आहे, असं वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष ...
मुख्यमंत्र्यांची वचनपूर्ती : ‘या’ योजनेस तत्वतः मान्यता, पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेळगाव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने शेळगाव बॅरेजवरील ...
काँग्रेसची ७ मतं गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत नाहीत ;संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : काँग्रेसची ७ मतं दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत नाहीत, असा गंभीर आरोप उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी केला आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणूकीत ...
“आम्हाला महाविकास आघाडीची मतं…”; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबई : आम्हाला महायूतीची मतं मिळालीच, शिवाय महाविकास आघाडीचीही मतं आम्हाला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी ...
काँग्रेसचे तीन ते चार मतं फुटणार यावर आजही ठाम ! या काँग्रेस आमदारानेच केला दावा
मुंबई : काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार यावर मी आजही ठाम आहे, असा दावा काँग्रेचेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. कैलास गोरंट्याल ...














