Latest News

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; बडनेरा-नाशिक रोड विशेष मेमूची मुदत 15 जुलैपर्यंत वाढली…!

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, बडनेरा-नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित मेमू गाडीची मुदत आता 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी ...

मंत्री नरहरी झिरवाळांच्या शासकीय बंगल्यात मद्यपान आणि अनैतिक व्यवहार? कथित वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; झिरवाळांच्या अडचणी वाढणार?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले असून, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे एका कथित व्हायरल व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात ...

भुसावळात मोठी कारवाई..! पठाणकोट एक्सप्रेसमधून अडीच लाखांचा गुटखा जप्त; आरोपी अटकेत

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात अवैध तंबाखू आणि पानमसाल्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई करत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने पठाणकोट एक्सप्रेसमधून तब्बल अडीच लाखांहून अधिक ...

युरिया टंचाईचा धोका: अमेरिका–इराण संघर्षाचा शेतीवर परिणाम

पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता भारतातील शेती क्षेत्रावर उमटण्याची शक्यता आहे. युद्धामुळे लिक्विड नॅचरल गॅस (LNG) ...

दादर-भुसावळ एक्सप्रेस नव्या क्रमाकांसह कायमस्वरूपी धावणार; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा, तिकीट दरात 25% पर्यंत बचत…!

खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दादर ते भुसावळ दरम्यान धावणारी विशेष गाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली असून, ती ...

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता लवकरच; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च अंतिम मुदत

नागपूर, दि. 25 मार्च: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा ...

‘Music for Spiritual Growth’ विषयावर दोन दिवसीय परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

रामनाथी (गोवा), दि. २५ मार्च : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिसंवादाला देशभरातील नामांकित कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

“अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो!” विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने खळबळ; सरकारवरही गंभीर आरोप…!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गंभीर आणि राजकीय रंग घेऊ लागले आहे. या प्रकरणावरून राज्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ...

चार टर्मपासून क्षेत्र सभांचा अभाव; लोकशाही संतुलनासाठी सभा घ्या – अमोल कोल्हे

जळगाव महानगरपालिकेत गेल्या चार टर्मपासून एकदाही क्षेत्र सभा न घेण्यात आल्याचा गंभीर मुद्दा समोर आला असून, लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी या टर्ममध्ये तरी क्षेत्र ...

जळगावात विश्वातील एकमेव ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर; प्राणप्रतिष्ठा २८ मार्चपासून

जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात उभारण्यात आलेल्या विश्वातील एकमेव मानल्या जाणाऱ्या ग्रह-राशी-नक्षत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री बदरीनाथ मंदिर ...