Latest News
सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या दर
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत आज सोमवारी सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अर्थात २२ कॅरेट सोने दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपये, ८ ग्रॅम ...
धक्कादायक! नर्सला धमकावत अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडीओही काढले
धुळे : शिरपुरातील एका ३२ वर्षीय तरुणाने पीडित परिचारिकेचा (नर्स) आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. ...
Jalgaon Weather : जळगाव गारेगार, महाबळेश्वरपेक्षाही थंड, पारा १०.५ अंशांवर!
Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीची तीव्र लाट पसरली असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. रविवारी जळगाव शहराचे तापमान ...
Jalgaon firing : जळगावात पुन्हा गोळीबार; टपऱ्याचा मृत्यू, दोन जखमी
Jalgaon firing : जळगाव शहरासह जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली असून, पुन्हा गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात आकाश युवराज बाविस्कर उर्फ ...
भुसावळात हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची चौकशी, ३८ गुन्हेगारांची डिवायएसपी गावितांनी घेतली झाडाझडती
भुसावळ : नगरपालिका निवडूकीच्या पार्श्वभुमीवर भुसावळ शहरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांच्या रेकॉर्डवर हिस्ट्रीशीटर म्हणून नोंद करण्यात आलेल्या एकूण ३८ गुन्हेगारांची उपविभागीय पोलिस अधिकारी ...
नेरी बु. येथे मंत्री महाजनांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपूजन
जामनेर : तालुक्यातील नेरी बु. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे या प्रकल्पांच्या माध्यमातून परिसरातील ...
आदर्श आचारसंहितेचे पालन करा, निवडणूक निर्णय अधिकारी विनायक गोसावींचे आवाहन
जामनेर : निवडणुकीसाठी दि. १० तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, ...
मुलासाठी केक घ्यायला निघाले अन् वडिलांच्या अंगावर कोसळले झाड, जळगावातील घटना
जळगाव : मुलाच्या वाढदिवसासाठी केक व पेढे घ्यायला जात असताना वडिलांच्या अंगावर रस्त्याच्या बाजूचे झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (८ ...
‘चिकन नेक’ जवळ भारताने उभारल्या तीन नव्या चौक्या, शत्रूची प्रत्येक चाल होणार निष्फळ
नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली राजकीय हितसंबंधांची समिकरणं तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेली जवळीक यामुळे भारतासाठी आपल्या ईशान्य भागातील ...















