Latest News
जळगाव जिल्हा परिषदेच्या ३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण; समुपदेशनाद्वारे मिळाल्या पदस्थापना
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३९ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गुरुवारी (दि. ३० एप्रिल) यशस्वीरित्या पार पडली. जिल्हा ...
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार; ९ जणांचा मृत्यू
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांमुळे मध्य-पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्यात किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून, यामुळे इस्रायल आणि हेजबोल्ला ...
प्रतिबंधात्मक मोहिम राबवत भुसावळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 177 वाहतूक केसेस, अवैध धंद्यांवर कारवाई करत 1.31 लाख दंड वसुल…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी भुसावळ शहर, तालुका, नशिराबाद आणि बाजारपेठ पोलीस ...
दहिवदमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत मृतदेह सापडला; गावात शोककळा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…!
जळगाव जिल्ह्यातील दहिवद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. मृत ...
धुळ्यातील प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव याने तापी नदीत उडी घेऊन केली आत्महत्या, धुळ्याच्या एकता नगरात हळहळ…!
धुळे शहरातील एकता नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव या तरुणाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली ...
३१ वर्षांचा तुरुंगवास अन् आता वकिलीचा प्रवास;राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
मद्रास : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगलेले ए. जी. पेरारिवलन आता कायद्याच्या मैदानात उतरणार आहेत. ...
‘थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली’;पुणे येथील महापौरांच्या कार्यशाळेत ‘जळगाव पॅटर्न’चे सादरीकरण
जळगाव : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे राज्यातील महापौर व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर ...
8 तासांपेक्षा जास्त काम केल्यास डबल पगार; कामाच्या तासाचा नियम बदलला, नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा….!
देशातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे नवे नियम लागू करण्यात आले असून 1 एप्रिलपासून नवीन कामगार कायदे देशभरात अमलात आले आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ...















